प्रा. डॉ. अजिज नदाफ
“इस्लामने भारतीय संस्कृती, वर्ण, विश्वास, धर्म, भाषा, साहित्य, विज्ञान, कल्म इत्यादींवर असाधारण, व्यापक आणि सखोल प्रभाव पाडला आहे. अरबस्थानचा भारताशी संपर्क फार पुरातन काळापासूनचा आहे. तेव्हा इस्लामचा उदयसुद्धा झालेला नव्हता.” ('भारतीय कला और संस्कृती की भूमिका', भगवतीशरण
प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार - यांचे अध्यक्षीय भाषण, सत्यशोधक ओबीसी साहित्यसंमेलन, सोलापूर (२०१३)
बंधू-भगिनींनो,
नव्याने जाग्या होणाऱ्या कर्तृत्वशाली जनसमूहांच्या सांस्कृतिक हुंकाराला प्रतिष्ठित जागा मिळवून देणारे संमेलन संयोजक आणि जगाच्या इतिहासात विज्ञान-तंत्रज्ञानाची निर्मिती व संवर्धन
जोशी ढोबळे संवाद
( रविवारी अकरा वाजता सोसायटीची मिटींग होती. सक्रीय सभासद ह्या नात्याने विचार केला की मिटींग आधी दोनचार लोकांना भेटून मगच मिटींगला जायचे. सकाळी ठीक आठ वाजता जोशी साहेबांकडे गेलो. जोशी नुकतेच शाखेतून परत आले होते. )
मी : काय जोशी शाखेतून आले वाटता ?
जोशी : होय. राष्ट्रनिर्मीतीसाठी शाखेत
हनुमंत उपरे, यांचे स्वागताध्यक्षीय भाषण, सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन, बीड (२०१०)
भारतीय संस्कृतीचा मूलाधार इथला श्रमकरी आणि कष्टकरी माणूस आहे. श्रमाची आणि कष्टाची ही कामे परंपरेनेच बलुतेदारांना दिली आहेत. अगदी प्राचीन काळापासून हा बलुतेदारच ग्रामव्यवस्थेचा आर्थिक कणा होता. शेतीच्या अवजारांपासून
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
यांचे अध्यक्षीय भाषण, अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन, नाशिक (२००८)
संमेलनाचे सन्माननीय उद्घाटक मा. विलासरावजी देशमुख, संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. आ.सुधाकरराव गणगणे, प्रमुख पाहुणे मा. ना. छगनरावजी भुजबळ, मा.ना. चंद्रकांतजी हांडोरे, मा. ना. भालचंद्र मुणगेकर, मा. अली अजिजी, मा.