ओबीसींना शिक्षणक्षेत्रात २७ टक्के आरक्षण देण्याच्या मुद्यावरून उफाळलेल्या आरक्षणविरोधाच्या आंदोलनाच्या निमित्ताने समाजातील अदृश्यझाकलेलेले जास्त वास्तव पुन्हा एकदा समोर आले. या विषयावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा वर्चस्ववादी समाज आपले आसन बळकट करण्यासाठी
भारतात गेली कित्येक वर्षे ओ. बी.सी. समाजातील युवक - युवती केंद्र व राज्य शासनाच्या सेवेपासून विविध क्षेत्रात सहभागापासून वंचित होते. शिक्षण क्षेत्रात व उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात देखिल ओ.बी.सी. समाजाला स्थान मिळत नव्हते. म्हणून तथाकथित समाजाने लादलेले पारंपारिक व्यवसाय जसे सुतारकाम, लोहारकाम, माळी,
“भारतात स्वातंत्र्याचा सुर्य उगवणारे छ. शिवाजी महाराजांना देण्यात येणाऱ्या पदव्या, त्यांच्याबाबत येणारी विशेषणे आणि त्यांना लावलेली बिरूदावलीत “क्षत्रिय कुलावतंस” “कुळवाडी भूषण” “बहुजनप्रतिपालक” “गोब्राह्मणप्रतिपालक” ही विशेषणे मुख्यत वापरली जातात सर्व सामान्य जनतेला प्रश्न
“ज्यासी अपंगिता नाही त्यासी जो धरि हृदयी तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा” हे संत तुकारामांचे वचन सार्थ करणारा लोक कल्याणकारी राज राजर्षी छ. शाहू यांनी जीवनभर केलेल्या कार्याचे स्मरण आणि चिंतन केल्या नंतर खरोखरीच बहुजनांसाठी जीवन जगणारा व लोकहितार्थ कष्टणारा राजा बहुजनांचा महानायक म्हणुन
होऊन गेले महामानव डॉ. आंबेडकर भिमराव देशासाठी झटले अहोरात्र स्वातंत्र्याची मशाल फिरवील सर्वत्र आनंदले भारतवासीयाचे नेत्र जगात केले उज्वल देशांचे नांव ||१|| समतेचा केला पुरस्कार एकतेचा चढवीला झालर त्यांचे करू या स्वप्न साकार घटनेवर चाले भारत सरकार होऊन गेला महामानव डॉ. आंबेडकर भिमराव ||२|| धों.द.पाठक,