पांढरकवडा : शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे समाज प्रबोधन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
गोटूल इंग्लिश मीडियम स्कूलच्या पटांगणावर माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शिवव्याख्याते समीर नगुळे यांनी छत्रपती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र धनंजय कीर यांनी लिहिले. पण, कीर सावरकरवादी होते. सावरकर भक्त आणि गांधी विरोधक असल्याने त्यांनी नको त्या ठिकाणी गांधींचा अवमान आणि सावरकर स्तुती केली आहे. डॉ. बाबासाहेबांच्या चरित्रात नको तेथे महात्मा
डॉ. शिवानंद भानुसे (प्रदेश प्रवक्ते, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र)
राज्यकर्ते हे प्रजेचे रक्षक असतात पण हेच रक्षक जर सरळ-सरळ भक्षक झाले तेव्हा न्याय कोणाकडे मागायचा? कारण ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अनूचे दरोडेखोर झाले. आणि अशा अधिकाऱ्यांना त्याकाळी सरकारही मान- सन्मान आणि पदव्या बहाल करीत
- जोगेंद्र सरदार
छत्रपती शाहू महाराजांना ज्या वेदोक्त प्रकरणावरून अपमानित करण्यात आले होते, तोच प्रकार छत्रपतींच्या घराण्यातील संयोगिताराजे भोसले यांच्या बाबतीत नाशिकच्या काळाराम मंदिरात घडला. महाराजांनी त्यानंतर चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जसे ठोकरीने उडवून लावले तसे धैर्य राणीसाहेबांना
नांदुरा : महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार नुकताच कोकणातील आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सरकारने बहाल केला आहे. १९९६ पासून महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. परंतु या पुरस्काराच्या विजेत्यांचे बारकाईने निरीक्षण आणि परीक्षण केले असता