लोणार स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किन्ही येथे प्रा डॉ शिवानंद भानुसे ( प्रदेश प्रवक्ते संभाजी ब्रिगेड) यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. या कार्यक्रमात गावातील व पंचक्रोशीतील शेकडो बंधू-भगिनींनी हजेरी लावली होती. छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून व
श्री गुरु रविदास जी महाराज का जन्म 1376 ई. भाव 1433 सम्वत् विक्रमी माघ शुक्ल पूर्णिमा प्रविष्टे (15) दिन रविवार को काशी, बनारस में हुआ।
जिस समय उनका जन्म हुआ, उस समय हर तरफ ऊंच-नीच, जात-पात, भेदभाव का बोलबाला था और कानून जात-पात के नाम पर अत्याचार करना गुनाह नहीं, बल्कि हक और धर्म समझता था। पाखंड, आडम्बरों
शिवव्याख्याते तुषार उमाळे यांचा सवाल - परतवाडा येथील शिवजयंतीचा कार्यक्रम
अचलपूर : आजकाल काही जण शिवरायांना हिंदूत्ववादी ठरवित आहे. शिवाजी महाराज हिंदूत्ववादी होत, तर त्यांचा राज्याभिषेक करण्यासाठी त्रास का दिला आणि त्यांच्या वारसांना शूद्र का लेखण्यात आले, असे कटू प्रश्न शिवव्याख्येते तुषार
नवीन नांदेड, ता. २६: छत्रपती शिवाजी महाराज सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जालत होते. त्यांचे कार्य मानवतावादी होते, असे मत या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी मांडले. संभाजी ब्रिगेड आयोजित शिवजन्मोत्सवानिमीत्त सिडको जिजाऊ सृष्टी येथे प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.
संत गाडगेबाबा साहित्यनगरी (वर्धा) ता. ४ : विद्रोह आणि समता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समताविरोधी प्रवृत्तीला अर्थात विषमता संपविण्यासाठी विद्रोह आला आहे. विषमतेविरोधात केवळ नकाराची भाषा वापरण्यापेक्षा संघर्ष करण्यासाठी आम्ही सज्ज असलो पाहिजे. त्यासाठी नवविद्रोहाचे तत्त्वज्ञान निर्माण करावे