धाराशिव - स्वतःच्या पेन्शनच्या पैश्यातून डॉ बाबासाहेब आबेडकर यांची जयंतीची मिरवणूक काढून आगळेवेगळे अभिवादन सेवानिवृत्त सफाई कामगार जगन अंबादास बनसोडे यांनी केले आहे. त्यामुळे या जयंतीने अनेकांना आकर्षीत तर केलेच, शिवाय अशा पद्धतीने जयंती साजरी करता येऊ शकते याचा आदर्श निर्माण केला आहे. धाराशिव
ब्रम्हपुरी तालुक्यातील कोसंबी (खडसमारा) येथे बौद्ध समाजाचे एकही घर नसतांना तेथील माळी समाजाने पुढाकार घेऊन पहिल्यांदाच विश्वात्म परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली आणि गावामध्ये नवीन पाया रचुन बाबासाहेबांबद्दल ची माहिती गावा सभोवताल पटवून देण्याचा
विनोद पंजाबराव सदावर्ते, रा. आरेगांव ता. मेहकर,
महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये, शासकीय खर्चाने, मोठ्या जाहिराती करून पार पाडला. परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण समारंभामध्ये खरंच महाराष्ट्राचे भूषण वाढले की महाराष्ट्रात भीषण घडले हे बघणे आवश्यक आहे. महाराष्ट्र
महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यक्षेत्र वेगवेगळे होते, म्हणून आपापले ध्येय साध्य करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या होत्या. मात्र गांधी आंबेडकर एकमेकांचे शत्रू नव्हते तर जातीयवादी व इंग्रजांची सेवा करणारे संघी या दोन्हीही महापुरुषांचे शत्रू आहेत. ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग
छत्रपती संभाजीनगर : महाज्योतीतर्फे संशोधक विद्यार्थ्यांना पी.एच.डी. छात्रवृत्तीची (MJPRF) रक्कम महाराष्ट्र सरकाकडून पात्र १२२६ विद्यार्थ्यांना अद्यापही मिळाली नाही. तसेच ही योजना विद्यापीठात पी.एच.डी. नोंदणी दिनांकापासून मिळण्यासाठी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीच्यावतीने छत्रपती संभाजीनगर