सतीश जामोदकर, हिवरा बु. मानोरा, वाशिम
यवतमाळ जिल्ह्यातील आताच्या कळंब तालुक्यातील गाव वेणी कोठ होय. या गाव- भातील सात्वीक शेतकरी असलेल्या नागोजी कोठेवर यांच्या पोटी २८ फेब्रुवारी १८७३ ला गोपाळराव कोठेकर यांचा जन्म झाला. पुढे त्यांना समाजभूषण दादासाहेब कोठेकर वकील म्हणून ओळखले जायचे. वयाच्या
सतीश जामोदकर, हिवरा बु. मानोरा, वाशिम
महात्मा फुले नंतर सत्यशोधकी साहित्याचा जोरकस एकप्रभाव निर्माण झाला. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार सुरु झाला. याच काळात सावित्रीआई फुलेंनी सत्यशोधकी साहित्याची निर्मिती केली. सावित्रीआईंनी इतिहास काळातील दाखले देत, महादेव हा आपल्या पत्नीला म्हणजे पार्वतीला
सतीश जामोदकर - हिवरा बु. मानोरा, वाशिम
आपल्या प्राचीन भारतामध्ये जैन, बौद्ध, शाल, लोकायत व शैव या परंपरा होत्या. त्यांनी वर्णजती व्यवस्थेला नकार दिला आणि स्त्री-पुरुष समानतेला महत्व दिले. एका अर्थाने ही सत्यशोधकी साहित्याची पूर्व पीठिका होती असे म्हणता येते.
आधुनिक काळात महाराष्ट्रात
पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (महाज्योती) यांच्यामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी २०२१ मध्ये निवड झालेल्या ६४८ विद्यार्थ्यांना आणि २०२२ मध्ये निवडलेल्या एक हजार २३६ विद्यार्थ्यांना
अशोक चव्हाण : मराठा समाजाची दिशाभूल करू नये
कोल्हापूर : "मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर किंवा मुंबईत दहा बैठका घेतल्या तरीही त्याचा काहीही होणार उपयोग नाही. केंद्र सरकार आरक्षणामध्ये असणारी ५० टक्क्यांची अट शिथिल करत नाही, तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी दिल्लीतच बैठक घेणे आवश्यक