हिंदू समाज की वर्तमान उथल-पुथल का कारण है, आत्म-परिरक्षण के भावना। एक समय था, जब इस समाज के अभिजात वर्ग को अपने परिरक्षण के बारे में कोई डर नहीं था। उनका तर्क था कि हिंदू समाज एक प्राचीनतम समाज है, उसने अनेक प्रतिकूल शक्तियों के प्रहार को झेला है, अतः उसकी सभ्यता और संस्कृति में निश्चय ही कोई अंतर्निहित
लेखक - डॉ. भीमराव अम्बेडकर
भारत में जातिप्रथा संरचना, उत्पत्ति और विकास
9 मई, 1916 को कोलंबिया यूनिवर्सिटी, न्यूयार्क, अमरीका, में आयोजित
डॉ. ए. ए. गोल्डनवाइजर गोष्ठी में नृविज्ञान पर पठित लेख
भारत में जातिप्रथा
मैं निःसंकोच कह सकता हूं कि हममें से बहुत लोगों ने स्थानीय, राष्ट्रीय या अंतर्राष्ट्रीय
धाराशिव - स्वतःच्या पेन्शनच्या पैश्यातून डॉ बाबासाहेब आबेडकर यांची जयंतीची मिरवणूक काढून आगळेवेगळे अभिवादन सेवानिवृत्त सफाई कामगार जगन अंबादास बनसोडे यांनी केले आहे. त्यामुळे या जयंतीने अनेकांना आकर्षीत तर केलेच, शिवाय अशा पद्धतीने जयंती साजरी करता येऊ शकते याचा आदर्श निर्माण केला आहे. धाराशिव
ब्रम्हपुरी तालुक्यातील कोसंबी (खडसमारा) येथे बौद्ध समाजाचे एकही घर नसतांना तेथील माळी समाजाने पुढाकार घेऊन पहिल्यांदाच विश्वात्म परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली आणि गावामध्ये नवीन पाया रचुन बाबासाहेबांबद्दल ची माहिती गावा सभोवताल पटवून देण्याचा
विनोद पंजाबराव सदावर्ते, रा. आरेगांव ता. मेहकर,
महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये, शासकीय खर्चाने, मोठ्या जाहिराती करून पार पाडला. परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण समारंभामध्ये खरंच महाराष्ट्राचे भूषण वाढले की महाराष्ट्रात भीषण घडले हे बघणे आवश्यक आहे. महाराष्ट्र