डी. राजा यांचे प्रतिपादन स्मारक लोकार्पण सोहळ्यात पुरोगामी विचारांचा जागर
कोल्हापूर : महाराष्ट्र हा फुले-शाहू- आंबेडकर यांची भूमी म्हणून ओळखली जातो. गोविंद पानसरे यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात या थोर पुरुषांचे समतेचे विचार पुढे नेण्याचा, जातपात नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणून यापुढे
सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक समाज महिला संघ आयोजित पहिले महिला अधिवेशन रविवार दि. १० मार्च २०२४, सकाळी ९.०० वाजता स्थळ : ज्ञानदेवी सावित्रीमाई फुले सभा मंडप, जि. प. प्राथ. शाळेसमोर, नायगाव
अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे राहुल युवक मंडळ आयोजित. शनिवार दिनांक १७ व १८ फेब्रुवारी २०२४ स्थळ : डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह पापड, ता. नांदगाव, जि. अमरावती, पाचवे ग्रामिण आंबेडकरी साहित्य संमेलन भूमिका
आंबेडकरी बांधवानो
सप्रेम जयभीम
साहित्य प्रवाहापासून
आंबेडकरी साहित्य ग्रामीण माणसाच्या शोषणाचा अंत करणारे : संमेलनाध्यक्ष डॉ. प्रकाश खरात
यवतमाळ - पारंपरिक मराठी साहित्यात ग्रामीण जीवनाचे चित्रण शहरी वाचकांना रूचीपालट म्हणून आले आहे. तोच तोपणा आलेल्या शहरी पांढरपेशा साहित्यापेक्षा वेगळी चव वाटावी म्हणून साहित्यात ग्रामीण चित्रण आले. पारंपरिक
डॉ. यशवंत मनोहर यांना जीवन गौरव, मिलिंद कीर्ती, प्रतिमा इंगोले, उल्हास निकम यांनाही पुरस्कार
आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अॅण्ड लिटरेचर या संस्थेच्या वतीने "आंबेडकराईट मुव्हमेंटचा वाङ्मय पुरस्कार' वितरण सोहळा दि. ९ मार्च रोजी विदर्भ हिंदी मोरदन येथे आयोजित करण्यात आला आहे. या संस्थेत सामाजिक,