आंबेडकरी साहित्य ग्रामीण माणसाच्या शोषणाचा अंत करणारे : संमेलनाध्यक्ष डॉ. प्रकाश खरात
यवतमाळ - पारंपरिक मराठी साहित्यात ग्रामीण जीवनाचे चित्रण शहरी वाचकांना रूचीपालट म्हणून आले आहे. तोच तोपणा आलेल्या शहरी पांढरपेशा साहित्यापेक्षा वेगळी चव वाटावी म्हणून साहित्यात ग्रामीण चित्रण आले. पारंपरिक
डॉ. यशवंत मनोहर यांना जीवन गौरव, मिलिंद कीर्ती, प्रतिमा इंगोले, उल्हास निकम यांनाही पुरस्कार
आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अॅण्ड लिटरेचर या संस्थेच्या वतीने "आंबेडकराईट मुव्हमेंटचा वाङ्मय पुरस्कार' वितरण सोहळा दि. ९ मार्च रोजी विदर्भ हिंदी मोरदन येथे आयोजित करण्यात आला आहे. या संस्थेत सामाजिक,
विस्थापित मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून ऐरणीवर असताना निवडणुकीच्या तोंडावर शिंदे- पवार फडवणीस या तिघाडी सरकारने केवळ आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा समाजाची घोर फसवणूक केलेली असून मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उभारलेले मराठा आंदोलन विस्थापित मराठ्यांचे
बच्चों को अच्छे संस्कार और महापुरूषों विचार जानना जरूरी
चंद्रपुर - अज्ञान से ज्ञान की ओर ले जाने वाले महात्मा ज्योतिबा फुले और सवित्री फुले के जीवन पर आधारित सत्यशोधक फिल्म 5 जनवरी को रिलीज हुई थी. लेकिन जल्द ही शो को बंद कर दिया गया. एड. सातपुते, संदीप गिर्हे, नंदू नागरकर, प्रा. अनिल डहाके, एड. विलास माथनकर
ग्रामीण भागातील रसिकांना मिळणार वैचारिक मेजवानी.
पापळ : अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे पाचवे आंबेडकरी ग्रामीण साहित्य संमेलन पापळ येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर संमेलन १८ फेब्रुवारी रविवारला होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी लेखक डॉ. प्रकाश खरात यांची