मंत्री अतुल सावे यांचे प्रतिपादन
गडचिरोली - बिहार राज्यात ज्या प्रमाणे ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्याचा आला आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे अशी घोषणा राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या
चंद्रपुर - राष्ट्रीय ओबीसी महासंघ का राज्यस्तरिय अधिवेशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई में लिया गया. बिहार में ओबीसी प्रवर्ग की जातिनिहाय जनगणना करने का निर्णय लिया है. उसी के तर्ज पर महाराष्ट्र में भी प्रयास चलाने की जानकारी राज्य के अन्य पिछड़े व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे ने राष्ट्रीय
राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवावे - प्रा. दशरथ रोडे यांचे आवाहन
चंद्रपूर : राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने ६ - वा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा परळी वैजनाथ येथे लवकरच होवू घातला असुन या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व विशेष कामगिरी केलेल्या
आरटीई फाउंडेशनचा आरोप
नागपूर : आरटीई २५ टक्के योजनेत राज्यातील ९५३४ शाळांत शिकणाऱ्या चार लाख विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिकारापासून शासनाने वंचित ठेवले आहे. आरटीई योजना बंद करण्याचा हा घाट असल्याचा आरोप आरटीई फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. सचिन काळबांडे यांनी केला आहे.
राज्य सरकारने
सोलापूर, ता. १ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान हा प्रकार म्हणजे निव्वळ राजकीय षडयंत्र असल्याची टीका राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनने केली आहे.
फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे व संघटक अॅड. आर. जी. म्हेत्रस यांनी ही भूमिका मांडली आहे.
राहुल गांधी