- अनिल भुसारी.
छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीत ते शूद्र आहेत आणि शुद्रांना राजा होण्याचा अधिकार नाही असे म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्मण - पूरोहीतांनी त्यांचा राज्याभिषेकाचा विधी करण्यास नकार दिला. समस्त रयतेच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करून, स्वातंत्र्याची ज्वाला पेटवून, स्वाभिमान
तुकाराम माळी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग
सांगली दि.२६ मार्च २०२३ - सर्वसामान्य माणसाच्या मनातला न्यायव्यवस्थेबद्दलचा आदर संपवण्याचा विडा मोदी सरकारने उचलला आहे हे आता सुर्यप्रकाशा एवढे स्पष्ट झाले आहे
राहूल गांधी यांनी कर्नाटकात कोलार येथी
प्रदीप ढोबळे, BE MBA BA LL.B., 9820350758
लॉर्ड अकटण म्हणतो .. सत्ता ही भ्रष्टाचारकडे वळते आणि अनिर्बंध सत्ता ही संपूर्ण भ्रष्टाचारकडे वळते. राजेशाही म्हणजे राजाच्या हातात पूर्ण सत्ता. राजा म्हणेल तो कायदा. राजा हा कायद्याच्याही वर असतो. एकदा ब्रिटिश राजाच्या जेवणात मीठ जास्त पडले म्हणून त्याने शिक्षा महणून
- अनुज हुलके
संप पुकारणारी, मोर्चात उतरणारी,लाँग मार्चमध्ये शेकडो मैल चालणारी ही माणसं! कोण आहेत ही माणसं ? विधीमंडळ अधिवेशनावर मोर्चा काढणारी, ही माणसं, पेन्शन साठी लढणारी, संप पुकारणारे कोण हे चेहरे ?
शेतात पिकवलेला कांदा बाजारात नेला असता, कांदा कवडीमोल दरात विकला जातो तेव्हा त्याच्या
- अनुज हुलके
जुन्या पेन्शनसाठी राज्यव्यापी संपाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना बदनाम करण्यासाठी आता डावपेचांची आखणी केली जात आहे. सर्व प्रसारमाध्यमातून संपामुळे जनजीवन विस्कळीत झाले,होत आहे; आरोग्य कर्मचारी संपावर असल्याने रुग्णांचे हाल होऊन रुग्णांना जीव गमवावा लागला; अवकाळी पावसामुळे नुकसान