राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार

Deputy Chief Minister Devendra Fadnavis felicitated by the rashtriya OBC mahasangh     दि. २२ डिसेंबर नागपुर राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे दि २९ सप्टेंबर ला झालेल्या शासना च्या मुंबई येथील बैठकीत मांडलेल्या २२ मागण्या पैकी काही मागण्या सभेतच मंजूर करण्यात आल्या. उर्वरित १२ मागण्या पैकी ८ मागण्या १३डीसे. च्या बैठकीत मंजूर करण्यात आल्या केंद्र आणि राज्य समन्वयाच्या मागण्या बाबत

दिनांक 2024-01-06 11:29:40 Read more

राजकारणातून समाजकारण करणारे डॉ. पंजाबराव देशमुख

Dr Panjabrao deshmukh- प्रेमकुमार बोके     भारताचे पहिले कृषिमंत्री असलेले डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. भाऊसाहेब देशमुख यांनी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कृषी यासारख्या अनेक विषयांवर काम केलेले आहे. त्यामुळे भाऊसाहेबांच्या कामाचा आवाका

दिनांक 2024-01-06 08:03:38 Read more

'आरक्षणाला धक्का लावाल तर परिणामाची तयारी ठेवा' - आ. जानकर

if you should destroy OBC Aarakshan than be prepared for the consequences - Mahadev Jankar    देऊळगावराजा - आज मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात रान पेटवल्या जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची देखील भूमिका आहे. मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. जर मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर याचे गंभीर परिणाम सरकारला

दिनांक 2024-01-06 01:02:37 Read more

महासंकट: मराठा समाजासाठी !

Maratha-Aarakshan - Mahasankat - For the Maratha Samaji    - प्रा श्रावण देवरे.
बहुजनांनो.... !     छोटे संकट लहान जातींसाठी येत असतात. मात्र मोठ्या जातींसाठी मोठे संकट येत असते. म्हणून या संकटाला मी महासंकट म्हटलेले आहे. हे महासंकट ओबीसींजातींसाठी कमी नुकसानदायक व मराठा जातीसाठी सर्वात जास्त नुकसानदायक आहे. अर्थात फडणवीसांच्या मायावी स्वप्ननगरीत वावरणार्‍यांची धुंदी

दिनांक 2024-01-04 11:02:49 Read more

भारतीयांची परिस्थिती इंग्रज राजवटीपेक्षाही वाईट - जगदिश वाडिभस्मे

Bhima Koregaon Shaurya Din Celibration in Nagpurआदर्श नगर नागपूर येथे भिमाकोरेगाव विजयी शौर्य दिवस साजरा     भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालीत पण भारतीयांची परिस्थिती इंग्रज राजवटीपेक्षाही वाईट देशातील राज्यकर्त्यांनी केलेली आहे. देशातील शेतकरी व तरुण आत्महत्या करतो, तरुण बेरोजगार आहेत.खाजगिकरणाच्या माध्यमातून आरक्षणाची विल्हेवाट लावण्यात

दिनांक 2024-01-03 05:41:02 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add