लेखक - प्रा. श्रावण देवरे,
माळी राजकीय मिशन या नावाने संघटनेचा एक व्हाट्सप गृप आहे. या गृपवरील अनेक कमेंट्समध्ये एक कॉमन मुद्दा तुम्हाला वारंवार वाचायला मिळेल! तो मुद्दा असा आहे की- ‘माळी समाज महाराष्ट्रात संख्येने दोन नंबर आहे, आणी तरीही माळी समाजाला राजकारणात, सत्तेत स्थान नाही, संख्येच्या प्रमाणात
लेखक - प्रा. श्रावण देवरे
माळी राजकीय मिशन या नावाने संघटन निर्माण झाले असून त्यांनी 2024 साली 4 खासदार व 40 आमदार माळी जातीतून निवडून आणण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले आहे. सर्वप्रथम एक खुलासा करतो की, माझा जात संघटनेला अजिबात विरोध नाही, कारण जात स्वतःच्या अंतर्गत नातेवाइकांची एक संघटनाच असते.
प्रस्तावना
भाग- I
धर्मिक
पहली पहेली : यह जानने में कठिनता कि कोई हिंदू क्यों है ?
दूसरी पहेली : वेदों की उत्पत्ति - ब्राह्मणों की व्याख्या अथवा वाग्जाल का एक प्रयास
तीसरी पहेली : वेदों की उत्पत्ति पर अन्य शास्त्रों के साक्ष्य
चौथी पहेली : ब्राह्मणों ने सहसा क्यों घोषित किया कि वेद संशयरहित और असंदिग्ध
सतीश जामोदकर, हिवरा बु. मानोरा, वाशिम
महात्मा फुले नंतर सत्यशोधकी साहित्याचा जोरकस एकप्रभाव निर्माण झाला. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार सुरु झाला. याच काळात सावित्रीआई फुलेंनी सत्यशोधकी साहित्याची निर्मिती केली. सावित्रीआईंनी इतिहास काळातील दाखले देत, महादेव हा आपल्या पत्नीला म्हणजे पार्वतीला
सतीश जामोदकर - हिवरा बु. मानोरा, वाशिम
आपल्या प्राचीन भारतामध्ये जैन, बौद्ध, शाल, लोकायत व शैव या परंपरा होत्या. त्यांनी वर्णजती व्यवस्थेला नकार दिला आणि स्त्री-पुरुष समानतेला महत्व दिले. एका अर्थाने ही सत्यशोधकी साहित्याची पूर्व पीठिका होती असे म्हणता येते.
आधुनिक काळात महाराष्ट्रात