खूंटी. राष्ट्रीय तेली साहू महासंगठन ने बिहार के तर्ज पर झारखंड में भी जातीय गणना करने की मांग को लेकर मुख्यमंत्री हेमंत सोरेन के नाम उपायुक्त को ज्ञापन सौंपा है. मौके पर राष्ट्रीय तेली साहू महासंगठन जिलाध्यक्ष नरेन्द्र साहू, जिला संगठन महामंत्री कुमार ब्रजकिशोर, संरक्षक पंचू महतो, प्रखंड अध्यक्ष
- अनुज हुलके
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तरी पार झाली. त्यानिमित्ताने देशभरात अमृत महोत्सव साजरा होत आहे. पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाला स्वातंत्र्याचे अनन्यसाधारण अप्रूप वाटून तो समाज आपसूकच आनंदसोहळ्यात तल्लीन होणे स्वाभाविक आहे. ज्यांच्या वाडवडलांनी स्वातंत्र्य
- सतीश जामोदकर, हिवरा बु. मानोरा, वाशिम
जोतीराव फुले सत्यशोधक होवून गेले चळवळी एक तेच तत्व सकपीक महाराजांचे होते. (अ. २७, पु. २८९ श्री गुरुकृपा सिंधु ग्रंथ रचयिता, नामदेव बालाजी बाळणे, अचलपूर) असा उल्लेख आहे. याच अध्यायात नामदेव काळणे यांनी मंगरूळचा काला याचे सविस्तर वर्णन केले आहे. गणपती महाराजांनी
नागपूर : ओबीसीच्या जनगणनेची देशात सर्वत्र मागणी सुरू असतांना ओबीसींच्या जनगणनेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात डॉ. अॅड. अंजली साळवे आणि भारतीय पिछड़ा (ओबीसी) शोषित संघटननेने दाखल केलेल्या याचिकेमुळे ओबीसींना न्याय मिळेल असा विश्वास डॉ. अॅड. अंजली साळवे यांनी व्यक्त केला आहे.
बिहारमध्ये
स्मृतीशेष हरी नरके सर,
आपण सध्या आमच्यात नसले तरी महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि प्रबोधनाच्या चळवळीत आपले नाव शेवटपर्यंत अजरामर राहील यात कोणतीही शंका नाही. तसे पाहिले तर इतक्या लवकर जग सोडून जाण्याचे आपले वय नव्हते. परंतु प्रकृती आणि इलाज करताना डॉक्टरांकडून झालेली हलगर्जी यामुळे आपण बहुजन