लेखक - प्रा. श्रावण देवरे
माळी राजकीय मिशन या नावाने संघटन निर्माण झाले असून त्यांनी 2024 साली 4 खासदार व 40 आमदार माळी जातीतून निवडून आणण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले आहे. सर्वप्रथम एक खुलासा करतो की, माझा जात संघटनेला अजिबात विरोध नाही, कारण जात स्वतःच्या अंतर्गत नातेवाइकांची एक संघटनाच असते.
- अनुज हुलके
सत्यपाल महाराज सप्त खंजिरीवाले महाराष्ट्रात माहित नाही असे गाव-खेडे सापडणार नाही. तुकडोजी महाराजांची खंजिरी सत्यपाल महाराजांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही कीर्तनाच्या माध्यमातून जनामनात पोहोचवली. एकाच वेळी सात खंजऱ्या वाजविणारे तरुण सत्यपाल महाराज या करामतीने महाराष्ट्रात
प्रस्तावना
भाग- I
धर्मिक
पहली पहेली : यह जानने में कठिनता कि कोई हिंदू क्यों है ?
दूसरी पहेली : वेदों की उत्पत्ति - ब्राह्मणों की व्याख्या अथवा वाग्जाल का एक प्रयास
तीसरी पहेली : वेदों की उत्पत्ति पर अन्य शास्त्रों के साक्ष्य
चौथी पहेली : ब्राह्मणों ने सहसा क्यों घोषित किया कि वेद संशयरहित और असंदिग्ध
सतीश जामोदकर, हिवरा बु. मानोरा, वाशिम
यवतमाळ जिल्ह्यातील आताच्या कळंब तालुक्यातील गाव वेणी कोठ होय. या गाव- भातील सात्वीक शेतकरी असलेल्या नागोजी कोठेवर यांच्या पोटी २८ फेब्रुवारी १८७३ ला गोपाळराव कोठेकर यांचा जन्म झाला. पुढे त्यांना समाजभूषण दादासाहेब कोठेकर वकील म्हणून ओळखले जायचे. वयाच्या
सतीश जामोदकर, हिवरा बु. मानोरा, वाशिम
महात्मा फुले नंतर सत्यशोधकी साहित्याचा जोरकस एकप्रभाव निर्माण झाला. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार सुरु झाला. याच काळात सावित्रीआई फुलेंनी सत्यशोधकी साहित्याची निर्मिती केली. सावित्रीआईंनी इतिहास काळातील दाखले देत, महादेव हा आपल्या पत्नीला म्हणजे पार्वतीला