- रवींद्र टोंगे उपोषण करण्याच्या तयारीत
नागपूर - राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाची विदर्भस्तरीय 'ओबीसी युवांचे विचारमंथन' आज रविवारी धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात झाले. दिवाळीपर्यंत ओबीसी विद्यार्थ्यांकरिता ७२ वसतिगृह सुरू न केल्यास पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात
जरांगे पाटील ला ओबीसी तूनच आरक्षण पाहिजे आहे. पहिल्यांदा म्हणाला मराठवाड्यातील सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र द्या. आता तर त्यापुढे जाऊन राज्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी अवास्तव मागणी करत खऱ्या ओबीसींच्या मूळावर उठला आहे.
मंडल
- सुनील चौधरी कल्याण.
लेखाच्या सुरुवातीसच स्पष्ट करतो की, आम्ही कुठल्याही जातीजमाती किंवा समाजाच्या विरोधात नाहीत परंतु जो समाज किंवा ज्या जाती आम्हा ओबीसींचा विचार करत नाहीत त्यांच्या विरोधात आम्ही नक्कीच जाऊ..!
१९३१ च्या सेंन्ससनुसार केंद्र सरकारने ५२% ओबीसी असल्याचे घोषित केले
मराठा आणि ओबीसी एकमेकांचे शत्रू नाहीत पण तो एक मोठा राजकीय डाव आहे.
विकास लवांडे, ( लेखक NCP चे प्रदेश प्रवक्ते व संघटक सचिव आहेत.),
सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या अधिकृत मागास ठरवलेल्या जातींचाच OBC प्रवर्गात समावेश केला जातो. हे आधी लक्षात घायला हवे आणि हे ठरविण्यासाठी आजपर्यंत 1955 पासून वेगवेगळे
निसर्गलीन किसनाजी कोठेकर स्मृतिप्रीत्यर्थ सत्यशोधक पद्धतीने पितृऋण कृतज्ञता कार्यक्रम हिंगणघाट येथे आयोजित करण्यात आला. आमचे सत्यशोधक चळवळीतील सन्मित्र गिरीधर कोठेकर यांचे वडील आदरणीय किसनाजी कोठेकर हे सप्टेंबरच्या २१ तारखेस वयाच्या शंभराव्या वर्षी गतप्राण झाले. त्याप्रित्यर्थ पितृऋण