भुजबळांच्या विधानावर मनुवाद्यांचा आक्षेप कशासाठी - नवनाथ वाघमारे

Why Manuwadyas objection to Bhujbals statemen    तीर्थपुरी - हजारों वर्षापासून इथल्या बहुजन समाजाला अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ठ रूढी व परंपरा मध्ये जखडून ठेवण्याचे काम इथल्या मनुवादी व्यवस्थेने केलेले आहे. त्यातूनच बहुजनांना व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्याचे काम या मनुवादी व्यवस्थेने केलेले होते त्या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन क्रातीसुर्य

दिनांक 2022-10-08 02:11:42 Read more

कोणत्याही पुढारलेल्या जातीचा समावेश ओबीसीत करू नका

Do not include any forward caste in OBCराष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मागासवर्ग आयोग अध्यक्षांना निवेदन.     चंद्रपूर, ३० सप्टेंबर - ओबीसी प्रवर्गात कोणत्याही पुढारलेल्या जातीचा समावेश करू नका, या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुण्याच्या अध्यक्षांना चंद्रपूर भेटीदरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.

दिनांक 2022-10-08 01:56:53 Read more

मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देऊ नका ! - ओबीसी किसान संमेलनात खा. डॉ. अनिल बोंडे यांची भूमिका

Do not give reservation to Maratha Samaj from OBC - MP Dr Anil Bonde     अमरावती - ओबीसी समाज हा प्रामुख्याने शेतकरी आहे. या समाजाच्या विकासासाठी कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ मिळणे आवश्यक आहे. या योजनांचा लाभ मिळवून देतानाच मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी मांडली.     वलगाव नजीकच्या श्री क्षेत्र

दिनांक 2022-10-08 01:40:35 Read more

सावित्रीमाई, सरस्वतीबाई व भुजबळसाहेब (उत्तरार्ध)

Savitri Mai Saraswati bai Bhujbal Saheb sanskritik Sangharshलेखक - प्रा. श्रावण देवरे, संपर्क मोबाईल- 88301 27270     भुजबळसाहेबांच्या सरस्वतीविरोधी वक्त्यव्याचे स्वागत करावे व त्यांच्या पाठीशी उभे राहून पुरोगामी चळवळ मजबूत करावी, अशी भुमिका मी लेखाच्या पुर्वार्धात मांडलेली आहे, ती काहींना विसंगतीपूर्ण वाटेल, हे मला माहीत आहे. कारण याच पूर्वार्धात मी भूजबळ हे गणतीभक्त

दिनांक 2022-10-04 06:28:20 Read more

सावित्रीमाई, सरस्वतीबाई व भुजबळसाहेब - सांस्कृतिक संघर्ष (पुर्वार्ध)

Savitri Mai Saraswati bai Bhujbal Saheb sanskritik Sangharshलेखक - प्रा. श्रावण देवरे, संपर्क मोबाईल- 88301 27270      लोकशाहीच्या राजकीय व्यवस्थेत वाद, विवाद व संवादाला भरपूर वाव असतो. प्रसंगानुसार वेगवेगळे मुद्दे उपस्थित होत राहतात व त्यावर अनेकांगी चर्चा होउन तो मुद्दा अधिक ठळक व मजबूत होत असतो कींवा खिळखिळा होऊन चर्चेतून बाद होतो. त्यामुळे चर्चा करून प्रश्न सोडविणे

दिनांक 2022-10-04 06:20:56 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add