प्रदीप ढोबळे, BE MBA BA LL.B., 9820350758
लॉर्ड अकटण म्हणतो .. सत्ता ही भ्रष्टाचारकडे वळते आणि अनिर्बंध सत्ता ही संपूर्ण भ्रष्टाचारकडे वळते. राजेशाही म्हणजे राजाच्या हातात पूर्ण सत्ता. राजा म्हणेल तो कायदा. राजा हा कायद्याच्याही वर असतो. एकदा ब्रिटिश राजाच्या जेवणात मीठ जास्त पडले म्हणून त्याने शिक्षा महणून
- अनुज हुलके
संप पुकारणारी, मोर्चात उतरणारी,लाँग मार्चमध्ये शेकडो मैल चालणारी ही माणसं! कोण आहेत ही माणसं ? विधीमंडळ अधिवेशनावर मोर्चा काढणारी, ही माणसं, पेन्शन साठी लढणारी, संप पुकारणारे कोण हे चेहरे ?
शेतात पिकवलेला कांदा बाजारात नेला असता, कांदा कवडीमोल दरात विकला जातो तेव्हा त्याच्या
- अनुज हुलके
जुन्या पेन्शनसाठी राज्यव्यापी संपाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना बदनाम करण्यासाठी आता डावपेचांची आखणी केली जात आहे. सर्व प्रसारमाध्यमातून संपामुळे जनजीवन विस्कळीत झाले,होत आहे; आरोग्य कर्मचारी संपावर असल्याने रुग्णांचे हाल होऊन रुग्णांना जीव गमवावा लागला; अवकाळी पावसामुळे नुकसान
प्रदीप ढोबळे - 9820350758, BE MBA BA LL.B.
आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीची चर्चा करणार आहोत. खरंतर भक्ती करण्यात काहीच वाईट नाही. तरीही आज हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला कारण की भक्तीमुळे देशाचा काही नुकसान होतं की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. खरं पाहिलं तर भक्ती हा प्रत्येकाचा व्यक्तिगत मामला
ओबीसी कॅटेगिरी व सर्व-जातनिहाय जनगणना कायदा विधेयक वगैरे - प्रा. श्रावण देवरे
मान्यवर शिक्षक आमदार कपील पाटील यांचे आम्ही जाहीर अभिनंदन करीत आहोत! काल त्यांनी महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत ओबीसी जनगणनेचा मुद्दा ज्या पद्धतीने मांडला आहे, त्यावरून ते अभिनंदनास निश्चितच पात्र आहेत. काल विधानपरिषदेत