वेदांना भाट आणि मोक्षाला दास म्हणनाऱ्या संतश्रेष्ठ नामदेवांचा अवैदिक वारकरी पंथ

Sant Namdev Maharaj - Avaidik Warkari Panthहेमंत टाले        मित्रांनो जय हरी. अगदी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संतांचे माहेरघर अर्थात पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर लाखोच्या संख्येने वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी एकत्र येणार आहे. मी सर्व वारकऱ्यांना यावर्षीच्या वारीच्या हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो. शब्द प्रामाण्य रुजवण्यासाठी

दिनांक 2024-07-18 08:49:47 Read more

हाके + वाघमारे + ससाणे यांच्या उपोषण आंदोलनाचे फलित

OBC Maratha Sangharsh - Laxman Hake - Navnath Waghmar & Mangesh Sasaneओबीसी - मराठा संघर्षाचे सातवे पर्वः भाग-8 लेखकः -प्रा. श्रावण देवरे (प्रकरण-1) घर मे घुस के मारा !      सहावे पर्व मध्येच सोडून मला शेवटच्या सातव्या पर्वावर यावे लागत आहे. याची दोन कारणे आहेत. पहिले कारण हे की, सहाव्या पर्वातील घडामोडी ज्या काळात (2018-19 मध्ये) घडत होत्या त्याच काळात मी भरपूर लिहीलेले आहे. त्यातील

दिनांक 2024-07-14 11:01:15 Read more

मराठा ‘गर्दी’ मोर्चे, कसे बनलेत ‘क्रांती’ मोर्चे ?

Maratha gardi & Maratha Kranti Morcha vs OBCओबीसी - मराठा संघर्षाचे पाचवे पर्वः भाग-6 लेखकः - प्रा. श्रावण देवरे      संघ व भाजपा या एकाच विचारांच्या दोन वेगवेगळ्या संघटना असल्याने त्यांचे मूळ स्वरूपही वेगवेगळे आहे. संघ सांस्कृतिक आहे व भाजपा राजकीय! कोणतेही मोठे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर त्यासाठी राजकीय सत्ता आवश्यक असते. ओबीसीविरुद्ध

दिनांक 2024-07-07 06:15:53 Read more

मराठा मोर्च्यांची दहशतः भुजबळांमुळे ‘झाले मोकळे आकाश!’

Maratha Kranti Morcha Dahshat vs OBC Chhagan Bhujbalओबीसी - मराठा संघर्षाचे चौथे पर्वः लेखांक - 5 लेखकः -प्रा. श्रावण देवरे      लवकरच येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकांवर डोळा ठेऊन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणे समितीच्या शिफारशी स्वीकारल्या व 25 जून 2014 रोजी मराठ्यांना 16 टक्के व मुस्लीमांना 5 टक्के आरक्षण स्वतंत्रपणे देण्याचा अध्यादेश

दिनांक 2024-07-07 01:51:44 Read more

चारशेच काय पाचशे सदस्य निवडून आणले तरी त्या संविधान सभेची सर आता येणार नाही - इंजि प्रदीप ढोबळे

professor-Hari-Narke-Puraskar-to-Engr-pradeep-dhobale आजीवन मागासवर्गीय म्हणून घेण्यात आम्हाला अभिमान नाही      नांदेड - परवा पार पडलेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकिमध्ये चारशे खासदार निवडून आल्यानंतर भारतीय संविधान बदलण्याची भाषा कांहीं राजकीय करत होते परंतु चारशेच काय पाचशे सदस्य निवडून आणले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन संविधान सभेमध्ये

दिनांक 2024-07-03 10:12:01 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add