- अनुज हुलके
'तत्त्वनिष्ठेची जपणूक' या सोमनाथ चटर्जी यांच्या आत्मचरित्रात ते म्हणतात की, व्ही.पी सिंग हे मूल्याधिष्ठित राजकारणाचे तसेच सामाजिक न्यायाचे प्रतिक होत. प्रधानमंत्री व्ही पी सिंग हे सर्वसहमती, मूल्याधिष्ठित राजकारण आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक होते. भारतीय समाजात न्याय आणि निती
डॉ. अनंत दा. राऊत
सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक आंदोलन सुरू आहे. कुठल्याही आंदोलनाला एक वैचारिक अधिष्ठान असावे लागते. आंदोलन करणाऱ्यांना सांविधानिक मूल्य व्यवस्था व आचारसंहितेचे भान असावे लागते. अंतिमतः आपणाला भारतातील विषमतावादी, उच्चनीचता, अन्याय व शोषणावर आधारलेली समाज
जत तहसील कार्यालयावर सात डिसेंबर २०२३ रोजी जत तालुका सकल ओबीसी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार असून त्यासाठी जत तालुक्यात गावो गावी जोरदार प्रचाराला प्रचंड प्रतिसाद
जत दि.२६नोव्हेंबर २०२३ - जत तालुक्यातील ओबीसीं समाजाचा जत तहसील कार्यालयावर गुरुवार दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी मोर्चा
अंबडला १७ रोजी ओबीसी, भटके विमुक्त आरक्षणासाठी एल्गार
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आधी दंड थोपटल्यानंतर आता प्रमुख ओबीसी नेत्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवत एकत्र येण्याची भूमिका घेतली
लेखक : प्रदीप ढोबळे, BE MBA BA LLM PGDHRL
हा लेख मी माझ्या त्या सर्व मराठा बांधवांस समर्पित करीत आहे ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आहेत. सोबतच भविष्यात या विषयावर कुणी आत्महत्या करू नये हा ही लेख लिहिण्यामागचा उद्देश आहे.
मराठा हा एक मोठा जनसमूह आहे आणि एखाद्या जनसमूहाचे संपूर्ण मतदान