बीड, २७ एप्रिल २०२५: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचालींना गती मिळाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत एक नवीन चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सुमारे दीड लाख कुणबी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली असून, यामुळे सन २०२५-२०३० या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठी
वर्धा: देश अंतराळात महासत्ता बनण्याचे आणि मंगळावर स्थानक उभारण्याचे स्वप्न सांगतो, पण दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलेली अस्पृश्यता आजही कायम आहे, अशी हादरवून सोडणारी घटना राम नवमीच्या (६ एप्रिल २०२५) दिवशी समोर आली. ही घटना वर्धा जिल्ह्यातील देवळीतील प्राचीन राम मंदिरात घडली, जिथे भाजपचे
दि. २३ जानेवारी २०२५ गुरुवारला सत्यशोधक समाज, ता. मौदा जि. नागपूर कडुन तहसीलदार मौदा यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
१. मंडल आयोगाचा अहवाल जश्याचा तसा लागु करण्यात यावा.
२. ओ.बी.सी. ची जणगणना करण्यात यावी व त्याप्रमाणात केंद्रसरकार, राज्यसरकार व सार्वजणीक
जत तालुका ओबीसी कार्यालयात होळकर राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी ओबीसी पूर्णवेळ प्रचारक रविंद्र सोलणकर यांनी यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन केले. तर ओबीसी नेते तुकाराम माळी यांनी यशवंतराव होळकर यांचा जीवन परिचय करून देताना म्हणाले की होळकर घराण्यातील
अन्न, वस्त्र व निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा समजल्या जातात. त्यामुळे आयुष्यात स्वतःचं घर असावं ही ओढ जीवनात लागलेली असणे खूप स्वाभाविक आहे. म्हणूनच घर बांधले की घराचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणतात. आमचे मित्र कपिल थुटे हेही याला अपवाद राहिलेले नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या तंत्रज्ञ म्हणून