लेखकः -प्रा. श्रावण देवरे
‘‘आजी इंदिरा गांधींनी 1975 साली आणीबाणी लावली, ही फार मोठी चूक होती’’ म्हणून राहूल गांधींनी भारतीय जनतेची माफी नुकतीच मागितली आहे. राजकारणी लोक सहसा माफी मागत नाहीत. परंतू, राहूल गांधींचे मन फार मोठे आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजे.
राहूल गांधींचं
परतवाडा - ओबीसीच्या संविधानात्मक आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आगामी निवडणुकीत पराभव निश्चित होणार असल्याचे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांचे नाव न घेता ओबीसी राजकीय आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्रावण देवरे यांनी केले.
ते येथील क्रांतिज्योती ब्रिगेड संघटनेतर्फे आयोजित
अतुल सावे : महाज्योतीसाठी २६९ कोटी इतर मागास बहजन कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांसाठी विविध हिवाळी अधिवेशनात ३ हजार ३७७ कोटींच्या पुरवणी मागण्यांना मिळाल्याची इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. ओबीसी महासंघाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सामाजिक
कुंभमेळ्याचा निधी पाणी योजनांना द्या - पुरोगामी कार्यकर्त्यांचे आवाहन;
सांगली : अर्धे राज्य दुष्काळात होरपळते आहे. प्यायला पाणी नाही. राज्यातील शाळांची अवस्था गंभीर आहे. शाळा बंद पडायला लागल्या आहेत. या परिस्थितीत दुष्काळी योजनांना आणि शाळांना पैसे द्यायचे सोडून सरकार कुंभमेळ्यावर २५०० कोटीचा
महाराष्ट्रातील पहिला मोर्चा रविवारी इंदापुरात
आ. गोपीचंद पडळकरांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध करणे आणि याप्रकरणी इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल असून, संबंधितावर योग्य कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्रातील ओबीसी एकवटले असून, रविवार, दि. १७ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले