देशाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज : सोनवणे
अहमदनगर : स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही त्रिसूत्री भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. राज्यघटनेमुळे प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क मिळाला. यामुळेच देशातील लोकशाही भक्कमपणे उभे आहे. आज देशाला
ओबीसी, एससी, एसटी, एबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील नागरिकांची उपस्थिती
चंद्रपूर : सर्व मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती जमाती मधील नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण करणाऱ्या दोन अधिसूचना महाराष्ट्र सरकारने मागे घ्याव्या तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी चंद्रपुरातील
ऑल इंडिया फेडरेशन फॉर सोसिअल जस्टीसच्यावतीने दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन येथे द्वितीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचा प्रतिनिधी म्हणून संघटनेचे महासचिव राम वाडीभष्मे यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी ऑल इंडिया फेडरेशन फॉर सोसिअल जस्टीसचे
- अनुज हुलके
गतवर्षी वर्धा नगरीत धुमधडाक्यात विद्रोही साहित्य संमेलन पार पडले. प्रस्थापित सारस्वतांना अनपेक्षितपणे धक्का देणाऱ्या या आयोजनातून प्रस्थापित अजूनही सावरलेले नाही. तरी वर्षभराच्या आत अ. भा. साहित्य संमेलनाला आव्हान देत विद्रोही साहित्य संमेलन अमळनेर येथे दमदारपणे आयोजित करण्यात
- अनुज हुलके
होय , 'प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा ' असंच नाव आहे त्या शाळेचं . मंगरूळ - चव्हाळा , ता . नांदगाव खंडेश्वर , जिल्हा अमरावती येथे गावाबाहेर ही शाळा भरते . गावाबाहेरच फासेपारधी वस्तीत फासेपारधी मुलांसाठीची ही शाळा , काही वर्षांपूर्वी स्थापन झाली . फासेपारथी जमातीतील मतीन भोसले या सुशिक्षित