आंदोलनात संभाजी ब्रिगेड सह शेंडगाव वासीयांचाही सहभाग
मंत्रालयाच्या दर्शनी भागात असलेली वैराग्यमूर्ती गाडगेबाबांची दशसूत्रीचे फलक शासनाने हटवले असून याचा तिव्र निषेध महाराष्ट्रभर होत आहे.आज दि.२ आक्टोबरला म. गांधी यांच्या जयंती दिनी संभाजी ब्रिगेड व गाडगेबांच्या जन्मस्थळातील गावकर्यांनी
तीर्थपुरी - हजारों वर्षापासून इथल्या बहुजन समाजाला अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ठ रूढी व परंपरा मध्ये जखडून ठेवण्याचे काम इथल्या मनुवादी व्यवस्थेने केलेले आहे. त्यातूनच बहुजनांना व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्याचे काम या मनुवादी व्यवस्थेने केलेले होते त्या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन क्रातीसुर्य
लेखक - प्रा. श्रावण देवरे, संपर्क मोबाईल- 88301 27270
भुजबळसाहेबांच्या सरस्वतीविरोधी वक्त्यव्याचे स्वागत करावे व त्यांच्या पाठीशी उभे राहून पुरोगामी चळवळ मजबूत करावी, अशी भुमिका मी लेखाच्या पुर्वार्धात मांडलेली आहे, ती काहींना विसंगतीपूर्ण वाटेल, हे मला माहीत आहे. कारण याच पूर्वार्धात मी भूजबळ हे गणतीभक्त
लेखक - प्रा. श्रावण देवरे, संपर्क मोबाईल- 88301 27270
लोकशाहीच्या राजकीय व्यवस्थेत वाद, विवाद व संवादाला भरपूर वाव असतो. प्रसंगानुसार वेगवेगळे मुद्दे उपस्थित होत राहतात व त्यावर अनेकांगी चर्चा होउन तो मुद्दा अधिक ठळक व मजबूत होत असतो कींवा खिळखिळा होऊन चर्चेतून बाद होतो. त्यामुळे चर्चा करून प्रश्न सोडविणे
कळमेश्वर, ता. ११ तालुक्यातील आलेसूर गाव. लोकसंख्या दोनशेच्या आत, गावात बहुजन समाजांची घरे. पण हे गाव सद्या जिल्ह्यात सद्या चर्चेला आले आहे. कारण काय तर क्रांतिकारी व आगळावेगळा असा नवरात्र उत्सव साजरा करण्यात गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. या उत्सवातून तरुणांनी सर्वांचे प्रबोधन घडवून आणले.
सद्या