- प्रेमकुमार बोके
कोणत्याही संवेदनशील माणसासाठी एकाच कुटुंबातील सहा जणांनी केलेली आत्महत्या अतिशय हृदयद्रावक आणि मेंदूला झिणझिण्या आणणारे होते. त्यानंतर काही कृषीतज्ञ आणि संस्थांनी सरकारला कृषीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनेक अहवाल सादर केले. परंतु कोणत्याही राजकीय पक्षाने हे अहवाल
प्रेमकुमार बोके
समाजामधे काम करीत असतांना विविध प्रकारचे लोक आपणास पाहायला मिळतात.काही लोक चिमूटभर काम मूठभर दाखवून त्याची वारेमाप प्रसिध्द करीत असतात.तर काही लोक हिमालयासारखे उत्तुंग काम करुनही कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करीत नाही.त्यांचे काम निरपेक्ष व निस्वार्थी भावनेने ते करीत असतात.अशा
वाशीम ता. १८ सत्यपाल महाराजांचा सांस्क्रुतीक वारसा अखंड चालविण्याचा वसा ऊचलल्याची आम्ही ग्वाही पंकजपाल महाराज ह्यांनी वर्हाडी याञोत्सवात दिली. वाशीमचे जिल्हा क्रिडा संकुलातील वर्हाडी याञामध्ये सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांचे अनुयायी ह्यांनी आपल्या सप्तखंजेरी वादनाने सर्वांना मंत्रमुग्ध
संजय सोनवणी यांचे मतः नव्या संशोधकांना वास्तव शोधण्याचे आवाहन
सांगली : जैनांचे तत्त्वज्ञान अहिंसेचे असले तरी चंद्रगुप्त, कुमारपाल, खारवेल, राष्ट्रकूट राजे, शिलाहार राजे यांनी आपल्या पराक्रमाने अनेक युध्दे करून जैन धर्म आणि भारत रक्षणाचे कार्य केले आहे. महाराष्ट्रातील अनेक शिलालेख व हस्तलिखित
'प्रॉब्लेम ऑफ रुपी' ग्रंथाचा शतक महोत्सव
पुणे: शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या बाबासाहेबांच्या 'प्रॉब्लेम ऑफ रुपी' या ग्रंथातील अक्षरे जरी जुनी झाली असतील मात्र पुस्तकातला सिद्धांत अतिशय ताजा आहे, असे मत अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकाच्या शतकमहोत्सवी चर्चासत्र कार्यक्रमात ग्रंथाबद्दल