अनिल भुसारी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालेत. त्या निमित्ताने भारत सरकार अमृत काळ साजरा करत आहे. अमृत काळ साजरा करताना असं वातावरण तयार करण्यात आले आहे की, जणू संपूर्ण भारतीयांच्या तोंडामध्ये दररोज अमृताचे थेंबच पडत आहेत. परंतु वास्तव या उलट आहे. काही मूठभर लोकांच्या तोंडामध्ये अमृताचे
मुंबई - महाराष्ट्र शासनाचा जी. आर. (आदेश) आला आहे. प्रत्येक शहरातील तसेच गावातील ग्रामपंचायतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे क्रमप्राप्त आहे. ज्या ग्राम पंचायती मध्ये जयंती साजरी केली जाणार नाही त्या ग्रामपंचायतीचे फोटो किंवा व्हिडीओ शूट करून, तसेच त्या गावातील सरपंचानी डॉ. बाबासाहेब
स्टॅलिन नेतृत्वाखालील भाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीः 2024
- प्रा. श्रावण देवरे
जातीव्यवस्थाअंताचा अजेंडा राष्ट्रीय पातळीवरील अजेंड्यात येवू नये म्हणूण ब्राह्मणी छावणी सातत्याने डावपेच व षढयंत्र रचत असते. 1947 पर्यंत इंग्रज राज्यकर्ते असल्याने फुले, शाहू, पेरियार व आंबेडकरांना जातीचा प्रश्न राष्ट्रीय
जत दि. ११ एप्रिल २०२३ - थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची १९६ वी जयंती जत तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने ओबीसी कार्यालय जत येथे साजरी करण्यात आली. यावेळी इंजिनिअर मुबारक नदाफ यांचे हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी तुकाराम माळी यांनी
महाराष्ट्र प्रांतील तैलिक महासभेच्या राज्य कार्यकारिणीत ठराव पारित
देवळी : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची राज्य कार्यकारिणीची सभा प्रदेशाध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत देवळी येथे पार पडली. या सभेत हिमाचल प्रदेश, झारखंड व बिहारच्या धर्तीवर राज्यातील तेली जातीला आरक्षण द्यावे