खरे तर छ. शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू असणाऱ्या चळवळींना जसे सामाजिक व ऐतिहासिक वलय लाभले व त्यांनी या मापुरुषांचे विचार जीवंत ठेवण्यासाठी जी मेहनत घेतली, तेवढी मेहनत राष्ट्रपिता फुले यांच्या चळवळीला घेणारे कार्यकर्ते फारच दुर्मिळ प्रमाणात लाभले. पण फुलेंचे विचारच
नागपूर : देशात मोठ्या संख्येत ओबीसी समाज आहे. मात्र, त्याला त्याचे अपेक्षित हक्क मिळालेले नाहीत. समाजातील नेत्यांच्या कोलांट उड्यामुळे हा समाज आज सैरभैर झाला आहे, अशी खंत राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा तर्फे पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ओबीसी समाजाला
भंडारा - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचा इम्पेरीकल डेटा मागितला तेव्हा महाविकास आघाडी सरकारने मोठ्या लगबगीने राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची भरती केली. सदस्यांत काही मर्जीतील तर काही एक्स्पर्ट घेण्यात आले. बैठका झाल्या, पूर्ण महाराष्ट्रात बैठका होणार होत्या मग सर्व्हेक्षण होणार
ओबीसी जनगणना सेवा संघ भंडारा जिल्ह्याच्या वतीने संताजी मंगल कार्यालय येथे दिनांक २८ / ०१/२०२४ ला दुपारी १:०० वाजता ओबीसी (विजे / एन्टी / एसबीसी) प्रबोधन मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक ऍंडोकेट, इंजिनियर, प्रदीप ढोबळे संस्थापक अध्यक्ष, ओबीसी सेवा संघ या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद
दि. १० फेब्रुवारी २०१९ - वय वर्षे ४ ते १४ [ १८९४ ते १९०४] याकाळात भिमराव सातार्यात राहत होते. एकदा ते भावंडांसह वडलांना भेटायला जात असताना गाडीवानाने त्यांची जात कळताच त्यांना गाडीतून खाली उतरवले. त्यांना प्यायला कोणीही पाणी दिले नाही. ह्या घटनेने कोवळ्या भिमरावाच्या काळजाला दिलेल्या डागण्या