ओबीसी राजकीय आघाडीच्या निमित्ताने
लेखकः प्रा. श्रावण देवरे
ओबीसी राजकीय आघाडीची पुणे जिल्हा शाखा स्थापन करून पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार असल्याची घोषणा ओबीसी परिषदेत व नंतर घेतलेल्या पत्रकार परीषदेत करण्यात आली. तेव्हा पुण्यातलं राजकारण ढवळून निघाले. या घोषणेचा पहिला परिणाम असा झाला की,
विदर्भातील ओबीसी संघटनाचे शिष्टमंडळाची मंत्रालयात बैठक
नागपूर, दि. 02- ,इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत(ओबीसी) इतर मागास प्रवर्ग,भटके विमुक्त आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृहे व 21600 विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरु करण्याच्या मुद्याला घेऊन आज सोमवारला ४ जुर्ले
जत दि.२६जून २०२३ - जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस शंकरराव वगरे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी तुकाराम माळी, उत्तमराव महारणूर,रविंद्र सोलनकर,बेवणूरचे सरपंच,चंदनशिवे आदी उपस्थित होते.
यावेळी
- अनुज हुलके
'तत्त्वनिष्ठेची जपणूक' या सोमनाथ चटर्जी यांच्या आत्मचरित्रात ते म्हणतात की, व्ही.पी सिंग हे मूल्याधिष्ठित राजकारणाचे तसेच सामाजिक न्यायाचे प्रतिक होत. प्रधानमंत्री व्ही पी सिंग हे सर्वसहमती, मूल्याधिष्ठित राजकारण आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक होते. भारतीय समाजात न्याय आणि निती
अकोट जि. अकोला तालुक्याचे विभाजन होऊन तेल्हारा तालुका नवीन निर्माण झाला. तेल्हारा शहराच्या आसपास असलेल्या गावात सुद्धा सत्यशोधक चळवळीच्या शाखा कार्यरत होत्या असे दिसून येते.
तेल्हारा : १९३६ साली दीनमित्र ज्युबिली अंक काढण्यात आला. त्यामध्ये तेल्हारा शहरा- तील तिघांचे लेख आढळतात. एक