प्रा. प्रदीप फलटणे
गर्दीने मैदान खचाखच भरले होते. लोकांचा उत्साह ओसंडून वहात . होता. जिनेशला हार, गुच्छ देणाऱ्या प्रियजनांची रांग लागली होती. आणि पहाता पहाता हार-गुच्छांचा प्रचंड ढीग तयार झाला.
त्याचे कारणही तसेच होते. जिनेशने जैन समाजातील शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या ओबीसी
जोशी ढोबळे संवाद
( रविवारी अकरा वाजता सोसायटीची मिटींग होती. सक्रीय सभासद ह्या नात्याने विचार केला की मिटींग आधी दोनचार लोकांना भेटून मगच मिटींगला जायचे. सकाळी ठीक आठ वाजता जोशी साहेबांकडे गेलो. जोशी नुकतेच शाखेतून परत आले होते. )
मी : काय जोशी शाखेतून आले वाटता ?
जोशी : होय. राष्ट्रनिर्मीतीसाठी शाखेत
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
यांचे अध्यक्षीय भाषण, अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन, नाशिक (२००८)
संमेलनाचे सन्माननीय उद्घाटक मा. विलासरावजी देशमुख, संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. आ.सुधाकरराव गणगणे, प्रमुख पाहुणे मा. ना. छगनरावजी भुजबळ, मा.ना. चंद्रकांतजी हांडोरे, मा. ना. भालचंद्र मुणगेकर, मा. अली अजिजी, मा.
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू
अ.भा. ओबीसी साहित्य संमेलन, पुणे (२००६) अध्यक्षीय भाषण
आदरणीय उद्घाटक, स्वागताध्यक्ष, संयोजक, मान्यवर पाहणे आणि शब्दसृष्टीच्या मान्यवरांना, जय ओबीसी...
क्रांतिज्योती सावित्रीआई आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारफुलांनी मगंधित झालेल्या या पवित्र
इतिहासाच्या पाना पानात आपला इतिहास आहे. त्या काळात समाज मनाचा अविष्कार म्हणून साहित्याने आपला ठसा उमटविला आहे. मग बौद्ध, चावार्क, संत परंपरा, फुले, शाहू, अंबेडकर विचार प्रणाली ही समाज घडविण्याची एक परंपरा आहे. परंतू आपल्या जातींना एक तंत्र वापरून दडपण्याची पद्धत इतिहास काळा पासून प्रतिष्टीत म्हणून