अँड. बाळासाहेब आंबेडकर गहिनीनाथगडावर महंतांसोबत चार तास चर्चा

Adv Balasaheb Ambedkar held a four-hour discussion with the Mahant at Gahininathgad     बीड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकर यांनी काल अचानक बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगडावर जावून संत वामनभाऊंच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर महंत विठ्ठलशास्त्री यांच्या सोबत बंद दारा आड जवळपास चार तास चर्चा केली. चर्चेचा तपशिल बाहेर आलेला नसला तरी या भेटी

दिनांक 2024-01-01 02:36:11 Read more

ओबीसी समाजाकडून पाथरी शहर कडकडीत बंद

Pathri city strictly closed by OBC communityछगन भुजबळ यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्याना तात्काळ आळा घाला... गोळी मारून ठार करण्याच्याची धमकी देणाऱ्या समाजकंटकावर गुन्हा दाखल करा      पाथरी - महाराष्ट्रचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्याना तात्काळ आळा घालावा तसेच त्यांना गोळी मारून ठार करण्याच्याची

दिनांक 2023-12-17 02:29:30 Read more

सोलापूर जिल्ह्याची महाएल्गार सभा

Mahaelgar Sabha of Solapur Districtभुजबळासह अनेक ओबीसी नेत्यांना निमंत्रण देणार : लिंगे      सोलापूर - ओबीसी संघर्ष योध्दा छगनराव भुजबळ तमाम ओबीसी समाजासाठी या वयातही मोठा संघर्ष करीत आहेत ओबीसीचे आरक्षण वाचवायचे असेल तर 'उठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो अशी आर्त हाक देत सोलापूर जिल्ह्याची महाएल्गार सभा २४ डिसेंबरच्या आत पंढरपूर

दिनांक 2023-12-02 02:16:12 Read more

चैत्यभूमीवर १०० कोटी रुपयांची ग्रंथ विक्री; ग्रंथ खरेदीचे मोडले सर्व रेकॉर्ड

The condition of citizens in independent India is like a slave     मुंबई, दि.७ :- महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला होता. महामानवाला अभिवादन केल्यानंतर अनुयायांनी सुमारे शंभर कोटी रुपये पेक्षा जास्त पुस्तकांची खरेदी केल्याचे समजते. ग्रंथ खरेदीचे सर्व रेकॉर्ड

दिनांक 2024-01-09 02:07:48 Read more

स्वतंत्र भारतात नागरिकांची परिस्थिती गुलामासारखी - जगदिश वाडिभस्मे

The condition of citizens in independent India is like a slaveनिहारवानी येथे संविधान दिन साजरा      मौदा ता. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झालीत पण भारतीयांची परिस्थिती गुलामसारखी या देशातील राज्यकर्त्यांनी केलेली आहे. देशातील शेतकरी व तरुण आत्महत्या करतो, तरुण बेरोजगार आहेत. राज्यातील 62000 शाळा शासन बंद पाडत आहेत. ओबीसीची जनगणना व 72 वसतिगृहाचा प्रश्न

दिनांक 2024-02-28 02:01:18 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add