नारायणगाव : धर्माच्या झुंडीपासून मानवतेला धोका आहे, धर्माच्या नावावर अधर्म जोर धरत आहे त्यामुळे सामाजिक दुफळी निर्माण होऊन माणसं एकमेकांपासून दुरावून विषमतेची दरी वाढत असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे यांनी व्यक्त केले, डोंबिवली येथे 2 र्या पी,सावळाराम साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी
७ ऑगस्ट मंडल दिनापासून ओबीसींच्या हक्काच्या लढ्यात उतरणार - ईश्वर बाळबुधे
राष्ट्रवादी काॅंग्रेस ओबीसी सेल च्या राज्यातील प्रमुख पदाधिकारींसाठी खंडाळा येथे दोन दिवसीय स्नेह संम्मेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्यातील 27 जिल्ह्यातून प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नवी दिल्लीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन ७ ऑगस्टला
चंद्रपूर - राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन ताल कटोरा इनडोअर स्टेडियम, नवी दिल्ली येथे ७ ऑगस्टला आयोजित केले आहे. या अधिवेशनाची महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात तयारी सुरू आहे.
चंद्रपुर सुप्रीम कोर्ट द्वारा ओबीसी आरक्षण के संबंध में सुनाए गए निर्णय से ओबीसी वर्ग में हर्ष की लहर है। इस फैसले का स्वागत समस्त ओबीसी समुदाय की ओर से ओबीसी नेता डॉ. अशोक जीवतोडे ने किया है।
एक प्रेस विज्ञप्ति में डॉ. जीवतोडे ने कहा कि, मविआ द्वारा नियुक्त बांठिया आयोग की रिपोर्ट 20 जुलाई
चंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाविकास आघाडीतर्फे नेमण्यात आलेल्या बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारुन महाराष्ट्रात ओबीसींचे राजकीय मागासलेपण सिध्द झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील निवडणुका दोन आठवड्यात जाहीर करा, असा निकाल देवून बांठिया आयोगानुसार ओबीसी समाजाला २७ टक्के