कुर्डुवाडी : पृथ्वीवरील झाडे माणसाने तोडल्या मुळे पृथ्वीचे तापमान वाढलेले आहे. या मुळे पाऊस वाढलेला आहे. जर माणसांनी झाडे लावून पृथ्वीचे वाढलेले तापमान कमी नाही केले तर भविष्यात सगळीकडेच प्रचंड मोठ्या गारपीटीला तोंड द्यावे लागेल. गारपिटीमुळे होणारी मोठी हानी टाळायची असेल तर माणसाने झाडे लावा असे
आप्पासाहेबांच्या बैठकीची पोलखोल ? – भूतपूर्व श्री सदस्य रेश्मा ठोसर
☺️जय सद्गुरू☺️ निमित्त इथं फेसबुकवर सुरू असलेली धर्माधिकारी फॅमिली अन शिंदे गुरुशिष्य भक्त गोंधळ आहे. वाटलं स्वानुभव रेखाटावा. जय सद्गुरू, जय जय रघुवीर समर्थ, सद्गुरू कृपा हे शब्द मला अति परिचयाचे आहेत. 12 वीची परीक्षा झाली अन ओळखीच्या व्यक्तीकडून बैठक समजली. भित्र्या मनाची मी कुटूंबासोबत
रमेशकुमार मिठारे - जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त व बसव विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशाने कोल्हापूर येथे १९,२०व २१ एप्रिल २०२३ रोजी व्याख्यान आयोजित केले आहे. महात्मा बसवण्णा यांनी बाराव्या शतकामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, श्रमप्रतिष्ठा या मानवी मूल्यांवर
- भूपेंद गणवीर
दासबोध व आध्यात्मिक प्रचार करणारे आप्पासाहेब धर्माधिकारी. सत्ताधाऱ्यांच्या वैचारिकतेला मानवणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या कार्याला समाजसेवेचा मुलामा देण्यात आला. कोकणात त्यांचे प्रस्थ. त्यांचे लाखों अनुयायी श्रीसेवक. त्या मतपेटीवर राजकारण्यांचा डोळा. त्यातून महाराष्ट्र
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा ओबीसी सेवा संघाच्या वतीने श्री संत नामदेव शिंपी समाज कार्यालयात उद्योजकता शिबिर नुकतेच झाले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी प्रताप क्षीरसागर होते. प्रस्ताविक ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी यांनी केले.
शिबिरात जिल्हा उद्योग