मोतिहारी : भारत में जातीय जनगणना जरूरी है। इसको लेकर जनहित अभियान के राष्ट्रीय संयोजक राजनारायण के नेतृत्व में भितिहरवा गांधी आश्रम से निकला रथ जनसंपर्क करते हुए रविवार को मोतिहारी पहुंचा। यहां रथ का भव्य स्वागत किया गया। श्री राजनारायण ने बताया कि जाति के आधार पर सभी राजनीतिक दल चुनाव लड़ते है।
महामानव फाउंडेशनच्या वतीने पहिल्या भव्यदिव्य संविधान जागर सप्ताहाच्या निमित्ताने २६/११/२०२१ रोजी आयोजित सांगता समारोप कार्यक्रम शिर्डी जवळील निमगाव येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार सचिनची बनसोडे यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते बाबा खरात यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले
महामानव फौंडेशन आयोजित "संविधान जागर सप्ताह" दाढ येथे दि. १९/११/२०२१ शनिवार रोजी प्रथम दिनी भरविण्यात आला. भारतीय संविधान व त्याचे नागरिकांप्रती मुलभूत हक्क अधिकार , कर्तव्य याविषयी यानिमित्ताने प्रबोधन ठेवण्यात आले होते. भारतीय नागरिकांना देश चालविण्याचे व्यवस्थेचे निश्चित ज्ञान मिळावे म्हणजे
लेखाचे शीर्षक बघून काहीतरी विचित्र लिहिलं आहे, असं वाटेल. पण अशा अर्थाची मांडणी मी २०१४ च्या पूर्वीपासून करतो आहे. मध्ये मध्ये काही लेखातून तशा अर्थाचे लिहीत आलो, बोलत तर नेहमीच असतो !
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई मुक्कामी एक काँग्रेसचे तत्कालीन खासदार आणि माजी मंत्री, एका प्रतिष्ठित
प्रो. श्रावण देवरे
1991 की जनगणना के समय मंडल आयोग प्रणीत ओबीसी आरक्षण की पिटीशन सुप्रिम कोर्ट में दाखिल हुई इसलिए उस समय जाति जनगणना का मुद्दा कुछ खास आगे नहीं आ पाया । 1999 के आम चुनाव में हम ऐसी अपेक्षा रखते थे कि फिर से ओबीसी की अगुवाई वाली " जाति अंतक-वर्ग अंतक" तीसरे मोर्चे की सरकार बनेगी और भूतपूर्व