संभाजी ब्रिगेडचे शाळा वाचवा अभियान
कोल्हापूर : संभाजी ब्रिगेडच्या वतीने कोल्हापुरातील सरकारी शाळा वाचवा अभियान राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्कूलला पूर्ववत ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहूंच्या स्मृतीला अभिवादन करून अभियानाला सुरुवात
आक्षेप घेणाऱ्यांना शिवव्याख्याते शंकर भारती यांच्याकडुन चर्चेत खुल आव्हान
वाशिम : या अगोदर लग्रसमारंभात शिवरायांनच पुजन करून लग्नविधिला सुरुवात व्हायची परंतु यावषी ग्रामीण भागात आरती प्रथा सुरू करण्यात आली आहे.ज्या शिवराय हे एक सामान्य पुरुषच होते.परंतु कतृत्व,मेहनत,कष्ट, या जोरावर सामान्य
सिरोंज । ओबीसी महासभा द्वारा बंद के तहत एसडीएम को ज्ञापन सौंपा गया। जिसमें ओबीसी महासभा के संभाग अध्यक्ष सुनील यादव, विदिशा जिला अध्यक्ष जगदीश धाकड़, जिला संगठन मंत्री दादा बुंदेल सिंह कुशवाह, जिला कार्यकारिणी अध्यक्ष राकेश कुशवाह, ब्लॉक अध्यक्ष राम धाकड़, मीडिया प्रभारी जितेंद्र यादव, जिला महामंत्री
अकोट - बसव विचार समिती तथा शिक्षक आघाडी प्राथमिक विभाग तथा शिक्षक मित्र परिवार अकोटच्या वतीने लिंगायत धर्म संस्थापक , लोकशाहीचे जनक, समतानायक, जगतज्योती महात्मा बसवेधर यांच्या ९१७ व्या जयंतीचे तथा सत्कार समारंभाचे आयोजन दि . ०८/०५/२०२२ रोजी श्री. स्वामी विवेकानंद इंग्लीश स्कुल अकोट च्या सभागृहात
पुणे : मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या आरंभ काळापासून कार्यरत असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते रशीदभाई शेख (वय ७६) यांचे गुरुवारी मध्यरात्री खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, सेवानिवृत्त शिक्षिका सईदा शेख, मुलगी शबाना जोगळेकर आणि नातू आर्यन असा परिवार आहे. मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या