सोचने और समझने का गंभीर विषय
तीस साल बाद भी क्यों हैं पिछड़े (ओबीसी) अपने वाजिब हक- हुकूक से वंचित ? वर्ष 1990 में मंडल आयोग की अनुशंसाओं को आंशिक तौर पर ही लागू किया गया। क्रीमीलेयर के प्रावधान और पदोन्नति में प्रतिनिधित्व नहीं दिए जाने के कारण ओबीसी की समुचित हिस्सेदारी नहीं बन सकी है। विधायिका में प्रतिनिधित्व
बारामती : मूलनिवासी पब्लिकेशन ट्रस्टच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे साहित्य घराघरांत पोहोचविण्याचे काम होत आहे. त्यामुळे फुले, शाहू, आंबेडकरांची चळवळ महाराष्ट्रात संपुष्टात आणण्याचे काही लोकांचे मनसूबे उद्ध्वस्त झाले आहेत. बहुजन महापुरुषांचा खरा इतिहास समजून घेण्यासाठी
वणीत प्रा. हरी नरके यांचे व्याख्यान
वणी : ओबीसींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जातनिहाय जनगणना हाच एकमेव पर्याय आहे, असे मत विचारवंत तथा लेखक प्रा. हरी नरके यांनी येथे व्यक्त केले. बेलदार समाज बहुद्देशीय संस्था वणीच्या वतीने स्वातंत्र्यसेनानी तथा महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब
आमिन शेख, राज्य कार्यकारणी सदस्य, विद्रोही सांस्कृतिक चळवळ,
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून आजवर १६ विद्रोही साहित्य संमेलनं राज्यभरात विविध जिल्ह्यांत मोठ्या थाटात पार पडली. यंदाही १७ वे विद्रोही साहित्य संमेलन वर्धा येथे थेट अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आमनेसामने होत आहे.
मुंबई - 'मंटो हा काळाच्या पुढचे लिहिणारा लेखक होता. त्याला भारत-पाकिस्तानच्या सीमांचे बंधन नाही. दोन्ही देशांची सीमा त्याला रोखू शकलेली नाही. त्याने ६० ते ७० वर्षांपूर्वी लिहिलेल्या दीर्घकथा, लघुकथा आजही तितक्याच जिवंत आहेत. त्या कथांमधील धर्म, दंगली, धर्मांधता, मानवी नातेसंबंध हे विविध पैलू आणि