येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागेसाठी तिसरी राजकीय आघाडी (घटक पक्ष) व राष्ट्रमाता अहिल्यादेवी समाज परिवर्तन आघाडी मिळून सर्वच्या सर्व जागेवर उमेदवार उभे करून निवडणूक लढविणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी घटक पक्षाचे नेते संजय
मुंबई : तिसरी राजकीय आघाडी (टीआरए) के संयोजक संजय धाकु कोकरे, काशीनाथ पाल (राष्ट्रीय अध्यक्ष), बाबासाहेब लंबाटे (संस्थापक अध्यक्ष) मेघशम सोनावणे (आयोजक) और डॉ. आनंद कुमार आईपीएस (सेवानिवृत्त) पूर्व विशेष निदेशक (गृह मंत्रालय) राष्ट्रीय इस कार्यक्रम में अध्यक्ष निर्माण पार्टी) के साथ-साथ अन्य गणमान्य
नगर : 'सन २००४ पासून देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे खोटी असून, ती रद्द करण्यात यावीत, जातनिहाय जनगणनेचा कायदा व रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी' या प्रमुख मागण्यांसाठी करण्यासाठी ओबीसी राजकीय आघाडीने लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. नगरमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात
हिंगणा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला भेट सवालबिहारच्या धरतीवर जातनिहाय जनगणना महाराष्ट्र सरकार का करत नाही? असा सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष राजू चौधरी यांनी केला आहे. विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यातील ओबीसी एसटी. व्हीजे एसबीसी तसेच
ज्ञानेश वाकुडकर - अध्यक्षः लोकजागर अभियान
समाज मेलेला नाही, तो तसा कधीही मरत नसतो. मात्र सध्या तो झोपलेला आहे. त्याला जागवण्याची जबाबदारी आपली आहे, कारण आपण जिवंत आहोत !
मंडल आयोगाच्या समर्थनार्थ शिवसेनेचं नागपूर जिल्हाप्रमुख पद सोडून, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या ब्रह्मपुरी येथील