सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही : लक्ष्मण हाके
ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही याच आम्हाला सरकार आणि राज्यपालांकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलनापासून जराही बाजूला जाणार नाही. - लक्ष्मण हाके
वडीगोद्री - मराठा आरक्षणानंतर आंतरवाली सराटी जवळील वडीगोद्री
मनुस्मृती दहन घटना आणि त्यावरून उठलेले वादंग यामुळे महाराष्ट्रातील समाजजीवन ढवळून निघाले. अभ्यास क्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्यात येण्याच्या निषेधार्थ मनुस्मृती दहन करताना, आ. जितेंद्र आव्हाड यांच्या हातून अनवधानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला त्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर
लोकसभा - 2024 च्या निवडणूकीत ओबीसी - उत्तरार्ध
- प्रा. श्रावण देवरे
ही लेखमाला मी आपसात भांडणासाठी लिहीत नाही आहे. ज्यांना असे वाटते की, मी आपल्याच लोकांच्या चूका दाखवित आहे, त्यांनी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की, जो पर्यंत आपणच आपल्या चूका शोधून त्या चर्चेसाठी जाहीर केल्या नाहीत तर पुढच्या
ओबीसींच्या राजकीय प्रशिक्षणाची सुरूवात - (पुर्वार्ध) - प्रा. श्रावण देवरे
हे मान्यच आहे की, महाराष्ट्रातील ओबीसी समाजघटक हा राजकारणात स्वतंत्रपणे उभा राहण्यात अनेक अडचणी आहेत. तो साधनहिन आहे, विविध जातीत, पक्षात व संघटनांमध्ये विखूरलेला आहे. महत्वाचे म्हणजे तो राजकीयदृष्ट्या प्रशिक्षित नाही.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ के महासचिव राजुरकर ने की मांग
चंद्रपुर - हर राजनीतिक दल के घोषणा पत्र में जातिवार जनगणना, केंद्र में ओबीसी के लिए अलग मंत्रालय शामिल होने वाले पार्टी को चुनाव में सहायता करें तथा राजनीतिक दल ने लोकसभा में ओबीसी को 52 फीसदी हिस्सेदारी देने की मांग राष्ट्रीय ओबीसी महासंघ के महासचिव