लिंब : सत्यशोधक समाजाचे कार्य महात्मा फुले यांच्यानंतर पुढे नेण्याचे काम सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांनी केले. दीडशे वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श बहुजन समाजातील स्त्रियांनी घ्यावा व सत्यशोधक समाजाचे कार्य पुढे न्यावे, असे आवाहन अब्दुल सुतार यांनी केले. सातारा जिल्हा ओबीसी
मालेगाव : मराठा समाजाला ओबीसींच्या तुटपूंज्या कोट्यामधून आरक्षण देऊ नये या मागणीचे निवेदन मालेगाव महानगर ओबीसी संघटनेकडून अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात ५६ टक्के पेक्षा जास्त असलेल्या ओबीसी समाजाला अवघे २७ टक्के सद्या आरक्षण
नाना पटोले यांचा ओबीसी धरणे आंदोलनाला पाठिंबा
भंडारा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहरातील त्रिमूर्ती चौकात सुरू असलेल्या ओबीसींच्या निषेध व बेमुदत धरणे आंदोलनाच्या दहाव्या दिवशी भेट घेतली. संतापलेल्या ओबीसी आंदोलकांच्या विविध मागण्या समजून घेत पाठिंबा दर्शविला. तसेच भाजपच्या
भंडारा येथे साखळी उपोषणाचा आठवा दिवस - ओबीसी बांध्वांमध्ये पसरला असंतोष
भंडारा, महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचे ओबीसीकरण करू नये. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करून ओबीसींना न्याय द्यावा या मागणीसाठी ओबीसी समाजाच्या विविध
राजतंत्र उसे कहते थे जब तलवार के दम पर राज होता था, जो ताकतवर होता था, संगठित होता था, जिनके पास छल, बल की राजनीति होती थी। वही लोग राजतंत्र मे राज करते थे कि हम ही ताकतवर हैं इसलिए हम ही तुम्हारे ऊपर राज करेगें हम ही निर्धारित करेगें कि तुम्हें कितना रोजगार देना चाहिए? तुम्हें क्या खाना चाहिए, तुम्हें क्या