ग्रामीण उद्योजगांची मुंबईत राज्य स्तरीय परिषद संपन्न
मुंबई - देशात खाद्यतेले यांचा मोठा प्रमाणात तुटवडा भासत असून, भारता सारख्या बलशाली देशाला अद्याप ही खाद्य तेल आयात करावे लागते, हे आयात खाद्यतेल सुमार दर्जाचे असते व जनतेच्या आरोग्याला हानिकारक ही असते म्हणून भारताला खाद्य तेला बाबत स्वयंपूर्ण
पण राष्ट्रसंत स्मृति संशोधन शिष्यवृत्ती भेटणार !
24 मे 2022 नागपूरातील मोठ्या वर्तमाणपत्रांमधून एक जाहिरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची प्रसीद झाली. त्या जाहिरातीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रमृति संशोधन शिष्यवृत्ती विषयी माहीती प्रसीद्ध झाली. शैक्षणीक सत्र 2022-2023 या कालावधीत ज्यांनी
लेखक - प्रा. श्रावण देवरे
काल पुर्वार्ध वाचला आज उत्तरार्ध वाचा.....
महाराष्ट्रात ब्राह्मणी गुलामगिरीची परंपरा कशी निर्माण झाली, हे आता पाहू या! तामीळनाडूमधील सामी पेरियार यांनी 1925 साली ब्राह्मणी कॉंग्रेसला लाथ मारली व तात्यासाहेब महात्मा फुलेंचे ‘अब्राह्मणी तत्वज्ञान’ स्वीकारून शूद्रादिअतिशूद्रांची
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांची मागणी
गडचिरोली - बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये घेतला. हा निर्णय घेताना सर्व पक्षांची संमती त्यांनी मिळवून घेतली ही जनगणना फेब्रुवारी २०२३ पर्यंत
लेखक - प्रा. श्रावण देवरे
सध्या ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावर काही राज्यातले नेते आक्रमक झाले आहेत तर काही राज्यातील नेते सक्रीय झालेले दिसत आहेत. 2009 ते 2011 दरम्यान पार्लमेंट या मुद्द्यावर आक्रमक झालेली होती, मात्र आता 2021-22 साली या मुद्द्यावर पार्लमेंट शांत करण्यात आली आहे. सत्य दडपण्यासाठी एक रस्ता