भाजपा ओबीसी महामेळाव्यात हंसराज अहीर यांचा आरोप
ओबीसी समाजात जनजागृती आवश्यक हंसराज अहीर यांचे प्रतिपादन
नागपूर, - ओबीसी समाजात जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. भाजपच्या ओबीसी मोर्चातर्फे महाल येथील शिक्षक सहकारी बँक सभागृहात
बावनकुले ने मविआ को लिया आड़े हाथ
नागपुर - माजी मंत्री विजय वडेट्टीवार द्वारा यह स्वीकार करने के बाद कि ओबीसी का एम्पिरिकल डेटा तैयार करने के लिए गठित बांठिया आयोग सरनेम के आधार पर गलत डेटा एकत्र कर रहा है, पर पूर्व ऊर्जा मंत्री चंद्र शेखर बावनकुले ने आरोप लगाया है कि दरअसल मविआ सरकार की नीयत ही
लेखक - प्रा. श्रावण देवरे
इम्पिरीकल डेटा गोळा करायच्या बाबतीत जो घोळ सुरूवातीपासून सुरू आहे, तो अजूनही थांबायला तयार नाही. 2016 पासून फडणवीसांनी जो टाइमपासचा घोळ सुरू केला, तोच घोळ नंतर आलेल्या मविआ सरकारने सुरू ठेवलेला आहे. बराच टाईमपास झाल्यानंतर मविआ सरकारने हे डेटा गोळा करायचे काम राज्य मागास आयोगाकडे
औरंगाबाद महापालिकेने शहरातील ओबीसींची. गणना करण्याचे काम 'झटपट' पूर्ण केले. मतदारयाद्यांच्या आधारे आडनावांवरून ही गणना करण्यात . आली. त्यात औरंगाबादेत ओबीसी लोकसंख्येचे प्रमाण १८ % आढळून आले.या अहवालाला अंतिम स्वरूप दिले जात असून तो मंगळवारी किंवा बुधवारी शासनाला सादर होईल. . स्थानिक स्वराज्य
रांची बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार के नेतृत्व में 9 दलों की बैठक में जाति आधारित जनगणना करने का निर्णय लिया गया है, जिसका राष्ट्रीय ओबीसी मोर्चा स्वागत करता है । बिहार प्रदेश के मुख्यमंत्री ने जाति जनगणना कराने की जो पहल की है निश्चित ही यह एक मील का पत्थर है, जिसका अनुसरण देश में अन्य राज्य जरूर