शासनाच्या हालचालींमुळे ओबीसी संघटनांमध्ये खळबळ
चंद्रपूर : राज्यात गेल्या काही महिन्यांत मराठा समाजाने मोठी आंदोलने उभी करून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी रेटून धरली होती. परंतु, शासनाने वेळोवेळी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू न देण्याचा शब्द दिला. अशातच काही दिवसांपूर्वीपासून
सातारा : डॉ. राधाकृष्णन यांनी पीएच. डी. चा प्रबंध चोरुन स्वतः च्या नावावर लिहिला. त्यांच्या जन्माच्या अगोदर चाळीस वर्षांपूर्वी समाजसुधारक महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतात प्रथमतः १८४८ साली सर्वांसाठी आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरु केले. त्यामुळे शासनाने म. फुले यांच्या
लिंबागणेश - दि. २३ : बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायत कार्यालयात दि. २३ मार्च शनिवार रोजी शहिद दिनानिमित्त देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली
वाहण्यात आली. यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, ग्रां.स. श्रीहरी निर्मळ, दामु
खरे तर छ. शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू असणाऱ्या चळवळींना जसे सामाजिक व ऐतिहासिक वलय लाभले व त्यांनी या मापुरुषांचे विचार जीवंत ठेवण्यासाठी जी मेहनत घेतली, तेवढी मेहनत राष्ट्रपिता फुले यांच्या चळवळीला घेणारे कार्यकर्ते फारच दुर्मिळ प्रमाणात लाभले. पण फुलेंचे विचारच
नागपूर : देशात मोठ्या संख्येत ओबीसी समाज आहे. मात्र, त्याला त्याचे अपेक्षित हक्क मिळालेले नाहीत. समाजातील नेत्यांच्या कोलांट उड्यामुळे हा समाज आज सैरभैर झाला आहे, अशी खंत राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा तर्फे पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ओबीसी समाजाला