शेतकरी आंदोलनाप्रमाणे ओबीसींना लढा द्यावा लागेल
<p style="text-align: justify;">शेतकरी आंदोलनाप्रमाणे ओबीसींना लढा द्यावा लागेल - पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार नागपूर : 'मी म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे मी' अशी सगळी वागणूक असणारी व्यक्ती देशातील १३० कोटी जनतेची माफी मागेल, असे कोणालाही वाटले नव्हते. परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रश्नासाठी दिलेला निकराच्या लढ्याने</p>...