श्री गुरु रविदास जी महाराज का जन्म 1376 ई. भाव 1433 सम्वत् विक्रमी माघ शुक्ल पूर्णिमा प्रविष्टे (15) दिन रविवार को काशी, बनारस में हुआ।
जिस समय उनका जन्म हुआ, उस समय हर तरफ ऊंच-नीच, जात-पात, भेदभाव का बोलबाला था और कानून जात-पात के नाम पर अत्याचार करना गुनाह नहीं, बल्कि हक और धर्म समझता था। पाखंड, आडम्बरों
नवीन नांदेड, ता. २६: छत्रपती शिवाजी महाराज सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जालत होते. त्यांचे कार्य मानवतावादी होते, असे मत या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी मांडले. संभाजी ब्रिगेड आयोजित शिवजन्मोत्सवानिमीत्त सिडको जिजाऊ सृष्टी येथे प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.
संत गाडगेबाबा साहित्यनगरी (वर्धा) ता. ४ : विद्रोह आणि समता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समताविरोधी प्रवृत्तीला अर्थात विषमता संपविण्यासाठी विद्रोह आला आहे. विषमतेविरोधात केवळ नकाराची भाषा वापरण्यापेक्षा संघर्ष करण्यासाठी आम्ही सज्ज असलो पाहिजे. त्यासाठी नवविद्रोहाचे तत्त्वज्ञान निर्माण करावे
तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल ला शासकीय कायम स्वरुपी सुट्टी मंजूर झालीच पाहिजे. हे निवेदन संपूर्ण महाराष्ट्रात ५एप्रिल ला वेगवेगळ्या संघटनेने दिले. त्यामनिमित्याने नागपूर शहर आणि ग्रामीण मध्ये आमदार विकासदादा ठाकरे, आमदार चंद्रशेखरदादा बावनकुळे,उपजिल्हाधिकारी
डॉ. पी. टी. गायकवाड यांनी आपल्या यशस्वी वैद्यकीय कारकिर्दीनंतर वयाच्या पासष्टीत पहिली कादंबरी लिहिली आहे. जगणं, जगताना येणारे प्रश्न, वैद्यकीय क्षेत्र आणि इतर क्षेत्र वगैरे समजावून घेत ते आयुष्याला भिडले आणि त्यांनी पाहिलेले - ऐकलेले अनुभवलेले जग ‘हिप्पोक्रेटसच्या नावानं चांगभलं’ या कादंबरीत