नांदेड दि. ( प्रतिनिधी) विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयात पार पडलेल्या 'साहित्य संवाद ' या कार्यक्रमात छाया बेले लिखित ' पारबता ' या कादंबरीवर आणि राजेंद्र गोणारकर लिखित 'नवी लिपी' या काव्यसंग्रहावर सकस वाङ्मयीन चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाच्या
मा.रामदासजी तडस, माजी खासदार,वर्धा लोकसभा
आपल्याला रामनवमीच्या दिवशी देवळी येथील राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापासून तेथील पुजाऱ्याने अडविल्याची बातमी सर्वत्र पसरलेली आहे.आपण स्वतःही त्याबद्दल प्रसार माध्यमांना सांगितले असून आपला संताप व्यक्त केला आहे.सध्या आपल्या
वर्धा: देश अंतराळात महासत्ता बनण्याचे आणि मंगळावर स्थानक उभारण्याचे स्वप्न सांगतो, पण दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलेली अस्पृश्यता आजही कायम आहे, अशी हादरवून सोडणारी घटना राम नवमीच्या (६ एप्रिल २०२५) दिवशी समोर आली. ही घटना वर्धा जिल्ह्यातील देवळीतील प्राचीन राम मंदिरात घडली, जिथे भाजपचे
लातूर - भीम आर्मीच्या संस्थापक खासदार भाई चंद्रशेखर आजाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंह आणि राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे यांच्या कार्याने प्रेरित होऊन, भीम आर्मीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि मराठवाड़ा निरीक्षक अक्षय धावारे, तसेच मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली,
संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आयोजित यंदाच्या १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ. अशोक राणा यांची निवड झाली असून, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या संमेलनपूर्व सत्कार पर्वास नागपूर येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
दि. २१, २२ व २३ फरवरी ला विद्रोही मराठी साहित्य संमेलन,