सत्यशोधक चित्रपट निर्माते श्री.सुनिल शेळके यांच्या साक्षीने सागर व संध्या यांच्या सत्यशोधक विवाह सोहळा देऊळगाव राजात प्रथमच संपन्न
22 मे 2024 वार बुधवार रोजी देऊळगाव राजा नगरीमध्ये पारंपरिक पद्धतीला फाटा देत कुठलाही हुंडा न घेता कुठलेही आंधन भांडे भेट वस्तू आहेर पाणी न स्वीकारता वैदिक मंत्रोच्चारांचे
वाडे गावातील ग्रामस्थांचे क्रांतिकारी पाऊल - पी.डी.पाटील.
आपल्या कृषी संस्कृतीचे जतन करून महापुरुषांच्या विचार आत्मसात करणे - डॉ. सुरेशजी झाल्टे
सत्यशोधक विधी करणे काळाची गरज - प्रा. शंकरराव महाजन
भडगांव - भडगाव तालुक्यातील वाडे या गावी महाराष्ट्रातील चौथे सार्वजनिक सत्यधर्मीय विधीकर्ते प्रशिक्षण
ओबीसींच्या राजकीय प्रशिक्षणाची सुरूवात - (पुर्वार्ध) - प्रा. श्रावण देवरे
हे मान्यच आहे की, महाराष्ट्रातील ओबीसी समाजघटक हा राजकारणात स्वतंत्रपणे उभा राहण्यात अनेक अडचणी आहेत. तो साधनहिन आहे, विविध जातीत, पक्षात व संघटनांमध्ये विखूरलेला आहे. महत्वाचे म्हणजे तो राजकीयदृष्ट्या प्रशिक्षित नाही.
- वैभव छाया
बाबासाहेबांचे कामगार धोरण हे डाव्या विचारसरणीच्या अगदी भिन्न होते. डाव्यांनी कायम कागारांना संपाच्या बेडीत अडकवून एकसुरू संघर्षाची सवय घालून दिली. खरा दोष तर भांडवलदांरांत होता. बाबासाहेबांनी नेमकं हेच हेरलं होतं. संप करणे हा अपराध मानून अनेक मालकांनी कामगार कपातीचं धोरण अवलंबलं होतं.
.. भारतीय इतिहासातलं असं एक सोनेरी पान जे उलगडल्याखेरीज आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासणं वा त्याचा विचार करणं केवळ अशक्य. बुद्ध आणि कबीरानं जन्माला घातलेल्या तत्वज्ञानाला जर भरभक्कम भिंतीचा आधार कुणी दिला असेल तर तो फक्त जोतीराव आणि त्यांची सहचरिणी सावित्रीमाई फुले यांनीच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी