'इतिहास माहित असल्याशिवाय इतिहास घडत नाही,' असे म्हणतात. आधीच्या पिढीतील महापुरुषांनी रचलेला इतिहास सध्याच्या पिढीसमोर आणणे आवश्यक असते. याच उद्देशाने काढण्यात आलेला 'सत्यशोधक' चित्रपट येत्या शुक्रवारी (ता. ५) राज्यभरात प्रदर्शित होत आहे. यात समाजाला प्रगतिपथावर आणणाऱ्या महात्मा ज्योतिराव
सध्या आपल्याला पत्रकारिता क्षेत्रात अनेक महिला ताकदीने काम करताना दिसत आहे. प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया दोन्ही मध्ये महिलांचे प्रमाण खूप मोठे आहे.इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये तर बहुतांश ठिकाणी आपल्याला महिलाच दिसून येतात. विविध न्यूज चॅनलवर महिलांनी आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटवलेला
- प्रेमकुमार बोके
भारताचे पहिले कृषिमंत्री असलेले डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. भाऊसाहेब देशमुख यांनी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कृषी यासारख्या अनेक विषयांवर काम केलेले आहे. त्यामुळे भाऊसाहेबांच्या कामाचा आवाका
देऊळगावराजा - आज मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात रान पेटवल्या जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची देखील भूमिका आहे. मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. जर मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर याचे गंभीर परिणाम सरकारला
- प्रा श्रावण देवरे.
बहुजनांनो.... !
छोटे संकट लहान जातींसाठी येत असतात. मात्र मोठ्या जातींसाठी मोठे संकट येत असते. म्हणून या संकटाला मी महासंकट म्हटलेले आहे. हे महासंकट ओबीसींजातींसाठी कमी नुकसानदायक व मराठा जातीसाठी सर्वात जास्त नुकसानदायक आहे. अर्थात फडणवीसांच्या मायावी स्वप्ननगरीत वावरणार्यांची धुंदी