राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सभा जाधव विद्यालय, मोसमपुल मालेगाव (नाशिक) येथे पार पडली. यावेळी महासंघाचे सहसचिव शरद वानखेडे यांनी ओबीसींनी एकत्र येऊन काम करावे असे सांगितले. महासंघाच्या माध्यमातून शासनाकडून काही मागण्या मान्य करून घेतल्या महाराष्ट्र शासनाकडे ३४ व केंद्र सरकारकडे २० मागण्या केल्या
लेखक - प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे, B.A., B.E., M.B.A., L.L.B.
( साळवी साहेबांकडे सत्यनारायणाची कथा होती. मिस्टर आणि मिसेस साळवी ह्यांनी अगत्याने मला प्रसादासाठी बोलविले होते. म्हणुन मी संध्याकाळी 6 वाजता साळवीकडे गेलो. )
साळवी : या या ढोबळे साहेब, मला वाटले होते तुम्ही काही सत्यनारायणाला येणार नाही ?
मी : अस तुम्हाला
सातारा - स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत केल्याशिवाय महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत, या मागणीसाठी ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले
रांची - राष्ट्रीय ओबीसी मोर्चा के प्रदेश अध्यक्ष राजेश कुमार गुप्ता ने कहा कि कटकमदाग प्रखंड के बानादाग गांव में जमीन के मुआवजा और नौकरी को लेकर आंदोलनरत किसानों के ऊपर पुलिस द्वारा लाठीचार्ज कर दमन करने का राष्ट्रीय ओबीसी मोर्चा विरोध दर्ज करता है और रैयतों को जो अरेस्ट करके रखा है उसे अविलंब रिहा
परड्या अन् कवड्यांच्या माळा जाळून लातुरात आंदोलन.
लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली धम्मदिक्षा दिली असली तरी बहुजन समाजात आजही रुढी परंपरा कायम आहेत. त्यामुळेच आराध्यांच्या घरात आराधीच जन्माला येण्याची प्रथा आजही कायम आहे. ही प्रथा मोडीत काढली तरच आराध्यांच्या घरातही जिल्हाधिकारी