संविधानाची प्रामाणिक अमलबजावणी झाल्यास मानवी विकासाचा निर्देशांक सुधारेल : चंदनशिवे

Implementation of the Constitution of India will improve the Human Development Index     मायणी दि. २८ नोव्हेंबर : भारताचे संविधान हे सर्व नागरिकांच्या उन्नतीशी बांधील आहे. संविधानाने पूर्व परंपरेतील विषमता नाकारून सर्वांना मूलभूत मानवी अधिकार प्रदान केले. संविधानाने उद्घोषिलेली मानवी मूल्ये भारतीय परंपरेतूनच आलेली आहेत. या संविधानातील तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी झाली तर देशाचा

दिनांक 2021-11-30 03:51:50 Read more

जातीय जनगणना को निकला जागरूकता रथ

Jatiy Janganana jagrukta Rath in Motihari     मोतिहारी : भारत में जातीय जनगणना जरूरी है। इसको लेकर जनहित अभियान के राष्ट्रीय संयोजक राजनारायण के नेतृत्व में भितिहरवा गांधी आश्रम से निकला रथ जनसंपर्क करते हुए रविवार को मोतिहारी पहुंचा। यहां रथ का भव्य स्वागत किया गया। श्री राजनारायण ने बताया कि जाति के आधार पर सभी राजनीतिक दल चुनाव लड़ते है।

दिनांक 2021-11-30 04:57:17 Read more

भारताचे संविधान प्रगल्भतेने समजून घेणे गरजेचे - विष्णु गरुड 

We need to understand the Constitution of India    महामानव फाउंडेशनच्या वतीने पहिल्या भव्यदिव्य संविधान जागर सप्ताहाच्या निमित्ताने २६/११/२०२१ रोजी आयोजित सांगता समारोप कार्यक्रम शिर्डी जवळील निमगाव येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार सचिनची बनसोडे यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते बाबा खरात यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले

दिनांक 2021-11-30 02:12:25 Read more

"संविधानिक साक्षरता" हयातच जनतेचे भले आहे. - बनसोडे सर

samvaidhanik Saksharta - constitution day     महामानव फौंडेशन आयोजित "संविधान जागर सप्ताह" दाढ येथे दि. १९/११/२०२१ शनिवार रोजी प्रथम दिनी भरविण्यात आला. भारतीय संविधान व त्याचे नागरिकांप्रती मुलभूत हक्क अधिकार , कर्तव्य याविषयी यानिमित्ताने प्रबोधन ठेवण्यात आले होते. भारतीय नागरिकांना देश चालविण्याचे व्यवस्थेचे निश्चित ज्ञान मिळावे म्हणजे

दिनांक 2021-11-30 02:04:21 Read more

मोदी : काँग्रेससाठी वरदान, संघ-भाजपासाठी शाप !

Narendra Modi is Protector of Congress     लेखाचे शीर्षक बघून काहीतरी विचित्र लिहिलं आहे, असं वाटेल. पण अशा अर्थाची मांडणी मी २०१४ च्या पूर्वीपासून करतो आहे. मध्ये मध्ये काही लेखातून तशा अर्थाचे लिहीत आलो, बोलत तर नेहमीच असतो !      २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई मुक्कामी एक काँग्रेसचे तत्कालीन खासदार आणि माजी मंत्री, एका प्रतिष्ठित

दिनांक 2021-11-30 01:46:08 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add