दलित ओबीसींचे ऐक्यच महाराष्ट्राला तारू शकेल : सुरेश कोरडे यांचे प्रतिपादन
<p style="text-align: justify;"> <img class="img_index" src="https://phuleshahuambedkars.com/old_image/thumb/Only_unity_of_Dalit_OBC_can_save_Maharashtra.webp" alt="Only unity of Dalit OBC can save Maharashtra" title="Only unity of Dalit OBC can save Maharashtra"> लिंब, दि. १४ जानेवारी : महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती पाहून महाराष्ट्रातील बहुजन समाज धास्तावलेला आहे. या सामाजिक परिस्थितीत सुधारणा व्हावी असे वाटत असेल तर दलित ओबीसीनी एकत्र येऊन सत्ता काबीज करावी. यासाठी दलितांचे नेते अड. प्रकाश आंबेडकर आणि ओबीसींचे नेते ना. छगनराव भुजबळ यांनी एकत्र</p>...