ओ. बी. सी.चा कैवारी मा. आ. सुधाकरराव गणगणे.

06-08-2021 8 वाचने

<p style="text-align: justify;">&nbsp; &nbsp; अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुंडगांव ह्या लहानश्या गावांमध्ये अतिशय सोज्वळ, प्रेमळ, सहृदयी व सर्वावर प्रेम करणारे एक आदर्श व महान व्यक्तीमत्वाचे धनी असलेल्या भाऊसाहेबांच्या दयाळू, मायाळू, निगर्वी व हृदयप्रेमी , निरागस मायेने ओतप्रोत भरलेल्या स्वभाव असणाऱ्या श्रीमती लक्ष्मीताई या दाम्पत्याच्या</p>...

महाराष्ट्रांतील ओबीसी समाजाने स्वत:च्या हक्कासाठी जागरूक राहणे आवश्यक

06-08-2021 6 वाचने

<p style="text-align: justify;">&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp;महाराष्ट्रांत सामाजीक न्यायाच्या दृष्टीकोनातुन कोल्हापूरचे राजे छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांनी शेकडो वर्षापुर्वी दिनदलीतांना, अस्पृश्यांना जवळ करून त्यांच्या हातुन जेवणापासून ती सर्व सेवा करून घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकराना शिक्षणासाठी सर्वप्रथम त्यांनीच मदत केली. त्यामुळे एक सक्षम</p>...

न्याय हक्कासाठी साहित्य निर्मिती गरजेची

06-08-2021 11 वाचने

<p style="text-align: justify;">&nbsp; &nbsp; आरक्षण म्हणजे राखून ठेवणे, व ज्यांच्या साठी जे राखून ठेवलं त्यांनाच ते देणे असा आरक्षणाचा अर्थ आहे. आरक्षणाच्या मागे कांही हेतू असतो , तत्व असते, त्यात सर्वांचेच हीत असते. &nbsp; &nbsp; &nbsp;शहराच्या, राज्याच्या देशाच्या विकासासाठी काही जागा, काही बाबी विशिष्ठ कारण्यासाठी राखीव असतात. मोठे उद्योग धंदे भांडवलदारच</p>...

न्याय हक्कासाठी साहित्य निर्मिती गरजेची

06-08-2021 10 वाचने

<p style="text-align: justify;">&nbsp; &nbsp; &nbsp;दि. ९ आणि १० सप्टेंबर २००६ रोजी भारताच्या इतिहासात प्रथमच ओ.बी.सी. साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. त्यानिमित्ताने माझे ओ.बी.सी. संबंधीचे विचार येथे मांडत आहे. सामाजाच्या विकासासाठी हे संमेलन महत्वाचे ठरावे अशी अपेक्षा आहे. &nbsp; &nbsp; &nbsp;समाजाच्या विकासासाठी सर्वानी एकत्र येणे प्रश्न आणि समस्या संबंधी</p>...

मंडल आयोगाची कुतर ओढ

05-08-2021 88 वाचने

<p style="text-align: justify;">&nbsp; &nbsp; &nbsp;घटनेच्या ३४० कलमा नुसार प्रथम १९५३ साली इतर मागासवर्गीयासाठी कालेलकर आयोग नेमला, त्याची सवर्णीयांनी वाताहत लावली, मा. मंडल याच्या अध्यक्षतेखाली १९७८ साली दुसरा आयोग नेमण्यात आला. इतर मागासवर्गीयांचा प्रवर्ग निश्चीत करण्यासाठी सदर आयोगाने ११ कसोट्या लावल्या. ओबीसींच्या सर्वागीन विकास व उत्कर्षासाठी</p>...

आरक्षण आमुचा हक्क ! संघर्ष हमारा नारा

05-08-2021 9 वाचने

<p style="text-align: justify;">&nbsp; &nbsp; &nbsp; &nbsp;पुरोगामी महाराष्ट्राला सामाजिक न्यायाचा, विचाराचा व समतेचा वारसा परंपरागत पद्धतीने चालत आलेला आहे. कोल्हापूरच्या रयतेच्या राजाने २६ जूलै १९०२ साली बहुजन समाजाला ५०% टक्के आरक्षण देणारा जाहीरनामा काढून. एक क्रांतीकारी निर्णय आपल्या जन्मदिनी लंडनहून जाहीरनामा प्रसारित करून हा वारसा पुढे चालविला</p>...

मंगल निर्मितीसाठी मंडल

05-08-2021 9 वाचने

<p style="text-align: justify;">&nbsp; &nbsp; &nbsp; इतर मागासवर्ग आरक्षित शैक्षणिक सवलती या संदर्भात नेमलेल्या कालेलकर आयोगाचा अहवाल केंद्र शासनाने गुंडाळून ठेवला. याच कारणाने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलला &ldquo;कायदे मंत्री&#39; पदाचा राजीनामाही भारताचे भाग्यविधाते असलेल्या पं. जवाहरलाल नेहरूंनी स्विकारला, त्यानंतर अने वर्षे इतर मागासवर्गीयांना</p>...

आता हवे सद्गुरू गाडगे बाबांचे विचार

05-08-2021 9 वाचने

<p style="text-align: justify;">इतिहास एक समाजिक शाखा असून प्रत्येक ज्ञानशाखेशी तिचा संबंध आहे. कारण प्रत्येक ज्ञानशाखेला एक स्वतंत्र इतिहास असतो. उगम, विकास, विस्तार आणि हास या स्थित्यंतराची नोंद म्हणजे इतिहास होय. केवळ सनावली, घटना, कारणे आणि परिणाम यांचा वृत्तांत म्हणजे इतिहास नव्हे तर इतिहास व ऐतिहासिक साधने यांना सामाजिक परिवर्तनाच्या</p>...

अंधश्रद्धेचं लांच्छनास्पद ओझं !

05-08-2021 9 वाचने

<p style="text-align: justify;">&nbsp; &nbsp; &nbsp;भारत हा जगाचा अध्यात्मिक गुरू असल्याची शेखी धर्माचे ठेकेदार, पंडित, पुजारी मिरवीत असतात. राजकीय नेतही या बाबीला देशाचा गौरव म्हणून प्रस्तुत करतात. पण आपला समाज अंधश्रद्धामुक्त, कर्मकांडमुक्त बुद्धिप्रामाण्यवादी कधी होईल याची गरज विचारवंताशिवाय कुणालाच वाटत नाही ! त्यामुळेच आमची वाटचाल आज भौतिक</p>...

सिंधु संस्कृतीमधील शिवधर्माचा शोध

05-08-2021 9 वाचने

<p style="text-align: justify;">&nbsp; &nbsp; &nbsp; डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात &ldquo;भारताला कसलाही इतिहास नसुन बौद्ध धर्म व हिंदूधर्माचा संघर्ष हा एकच इतिहास भारताला आहे. आणि हा संघर्ष आर्य भारतामध्ये आल्यापासुन सुरू झाला आहे.&rdquo; या संघर्षामध्ये भारतामधील मुळ प्रवाह सिंधु संस्कृती हा एक प्रवाह व दुसरा प्रवाह आर्य भारतामध्ये आल्यापासून त्यांनी</p>...