डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “भारताला कसलाही इतिहास नसुन बौद्ध धर्म व हिंदूधर्माचा संघर्ष हा एकच इतिहास भारताला आहे. आणि हा संघर्ष आर्य भारतामध्ये आल्यापासुन सुरू झाला आहे.” या संघर्षामध्ये भारतामधील मुळ प्रवाह सिंधु संस्कृती हा एक प्रवाह व दुसरा प्रवाह आर्य भारतामध्ये आल्यापासून त्यांनी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार शालिनीबाई पाटील या सध्या आपल्या बेताल वक्ताव्या मुळे प्रसार माध्यमांच्या प्रकाश झोतात आहे. फुले - आंबेडकरी विचार व आंबेडकरी समाजाविरूद्ध व त्यांच्या नेतृत्वाविरूद्ध खास करून खासदार रामदास आठवले साहेबांविरूद्ध त्या गरळ ओकत आहेत. प्रसिद्धीत सातत्याने रहावे
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुंडगांव ह्या लहानश्या गावांमध्ये अतिशय सोज्वळ, प्रेमळ, सहृदयी व सर्वावर प्रेम करणारे एक आदर्श व महान व्यक्तीमत्वाचे धनी असलेल्या भाऊसाहेबांच्या दयाळू, मायाळू, निगर्वी व हृदयप्रेमी , निरागस मायेने ओतप्रोत भरलेल्या स्वभाव असणाऱ्या श्रीमती लक्ष्मीताई या दाम्पत्याच्या