नंदुरबार पोलीस स्टेशन आवारात शहीद किसान ना अभिवादन करण्यात आले आज दिनांक 9 /11/2021 रोजी नंदुरबार शहरात किसान अस्थिकलश अभिवादन यात्रा चे आगमन दुपारी 1.30 वाजता झाले पोलीस स्टेशनं च्या आवारात अभिवादन सभा घेण्यात आली यावेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे मा.. अध्यक्ष रामशिंग गावित यांच्या नेर्तृत्वा खाली लखीमपूर
प्रा. परदेशी : पुण्यात कृषिसम्राट बळिराजाची गौरव मिरवणूक
पुणे - पूर्वीच्या काळी तीन पावलांतून बळिराजाला पाताळात गाडण्यात आले, सद्यःस्थितीत शेतकरीविरोधी तीन कायदे करून बळिराजाला उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र सुरूच आहे. आता बळिराजाने समता संघर्षासाठी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन सत्यशोधक प्रबोधन
नुकतेच 7 नोव्हेंबर 2014 ला ओबीसींच्या जनगणनेला सर्वोच्च न्यायालयाने रोख लावला व मद्रास उच्च न्यायालयाने ओबींची जनगणना करावी या निकालास रद्द बाद केले व म्हंटले की, हा न्यायपालीकाचा हक्क नसुन सरकारने यावर धोरण ठरवावे. देश स्वातंत्र झाल्यापासुन सर्व समस्यांचे मुळ असलेल्या ओबीसींच्या जणगननेची टोलवा
कवठे महांकाळ दि. १ - एस. बी. सी. संघर्ष समिती च्या वतीने आज एस.बी.सी. आरक्षण बचाव आंदोलनांतर्गत तहसीलदार यांना एस.बी.सी. आरक्षण ५० टक्क्याच्या आत बसविणे बाबतचे निवेदन तहसीलदार बी जे गोरे देण्यात आले. याप्रसंगी समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी, सुभाष कोष्टी, प्रा,
दिगंबर लोहार, 9420779589, संघटक :- ओबीसी सेवा फाऊंडेशन, ओबीसी जनमोर्चा
या भारत देशातील सेवाकरी वर्गाला, ज्याने खऱ्या अर्थाने हा देश घडविला ते बारा बलुतेदार आठरा अलुतेदार, कारागीरी ज्यांच्या रक्तातच आहे. अशा या देशाच्या ६०% लोकसंख्या असलेल्या ओबीसींना डावलून देत महासत्ता, बलवान होवू शकेल ? या बहुसंख्य